ओबीसींसाठी जे काही केले ते आमच्या सरकारने केले, देवेंद्र फडणवीस यांचा विजय वडेट्टीवार यांच्यावर हल्लाबोल
ओबीसींसाठी जे काही केले ते आमच्या सरकारने केलेले आहे. २०१४ ते २०२५ या काळात ओबीसींसाठी जे निर्णय झाले. ते सर्व निर्णय ते आमच्या सरकारने घेतलेले आहेत.