विद्यार्थ्यांच्या धैर्याला राज ठाकरेंचा सलाम सलाम! ‘परीक्षा पे चर्चा’ इत्यादी करता ना मग आता विद्यार्थ्यांशी चर्चा करण्याची मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : जयप्रकाश नारायण यांनी संपूर्ण क्रांतीचे आंदोलन उभे केले त्याचा पाया हा पण विद्यार्थ्यांच्या असंतोष होता असा संदर्भ देत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विद्यार्थ्यांच्या धैर्याला सलाम केला आहे. परीक्षा













