बेस्ट संपावर तातडीने तोडगा काढून नीट परीक्षार्थींना दिलासा द्या, माजी खासदार राहुल शेवाळे यांची मुख्यमंत्र्याकडे मागणी
विशेष प्रतिनिधी मुंबई : बेस्ट उपक्रमाच्या संपामध्ये तातडीने मध्यस्थी करून तोडगा काढावा, अशी लेखी मागणी माजी खासदार राहुल शेवाळे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. या संपावर त्वरित तोडगा काढला नाही, तर त्याचा फटका













