INDIA आघाडीत महाबिघाडी? जागावाटपावरून रणकंदन?
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आणि पर्यायानं भारतीय जनता पक्षाचा पराभव करण्यासाठी इंडिया आघाडीची स्थापना झाली. पण मोंदींचा पराभव दूरच, एकमेकांचा पराभव करण्याचा तर प्रयत्न नाही ना, अशी शंका आता निर्माण व्हायला लागलीय. एकीकडे नितीश कुमार नेता व्हावे, म्हणून जेडीयू पोस्टरबाजी करतंय, तर ममता असो केजरीवाल असो…