Prashant Kishor : तर सत्तेत असलेला पक्ष कधीही हरणार नाही, प्रशांत किशाेर यांची भीती
बिहारमध्ये बरेच काही बदलू शकेल अशी आशा निर्माण झाली. पण लोकशाहीचा पाया, मत, विकत घेतले गेले. देशाच्या ७५ वर्षांच्या इतिहासात अशी ही पहिलीच घटना आहे, असा दावा जनसुराज्य पक्षाचे प्रमुख प्रशांत किशाेर (Prashant Kishor) यांनी केला.











