Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Bachchu Kadu
महाराष्ट्र

बच्चू कडू यांची आंदोलने पैशासाठीच, गुवाहाटीलाही पैशासाठीच गेले, रवी राणा यांचा हल्लाबाेल

प्रहार संघटनेचे नेते तथा माजी आमदार बच्चू कडूंनी आतापर्यंत जी आंदोलने केली, ती केवळ पैशांसाठीच केली. शिवसेनेतील बंडावेळी केवळ पैशांसाठीच गुवाहाटीला गेले होते

महाराष्ट्र

सुनेला अपघातातून वाचवायचे म्हणून महेश काेठारेंना भाजप प्रेमाचे भरते, किशाेरी पेडणेकर यांचा आरोप

आपल्या सुनेला अपघात प्रकरणातून वाचवण्यासाठी अभिनेते महेश कोठारे यांनी भाजप व पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची स्तुती केल्याचा आराेप शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या किशोरी पेडणेकर यांनी केला आहे.

महाराष्ट्र

बाेगस मतदार नाेंदणीवरून सत्ताधाऱ्यांनाही संशय, अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण न्यायालयात

मागील काही दिवसांपासून राज्यात बोगस मतदार नोंदणीवरून विरोधकांनी निवडणूक आयोगावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत.

पुणे

रवींद्र धंगेकर ऐकेनात..एकनाथ शिंदे हकालपट्टी करण्याच्या तयारीत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्य निवडणुका ताेंडावर असताना महायुतीत नाराजी निर्माण हाेऊ नये यासाठी शिवसेना शिंदे गटाचे नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे माेठा निर्णय घेण्याच्या तयारीत आहेत.

Vijay Wadettiwar
महाराष्ट्र

सत्ताधारी आमदारांना निथीची खैरात, शेतकऱ्यांसाठी मात्र पैसे नाहीत: विजय वडेट्टीवार यांचा आरोप

राज्यात कापूस उत्पादक शेतकरी अडचणीत आलेला आहे.केंद्र सरकारने लावलेल्या निकषांमुळे तसेच शेतकऱ्यांचा कापूस विकत घेण्याची मंजुरी आलेली नाही

मुंबई

मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये भाजपचा स्वबळावर लढण्याचा नारा

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत भाजपाने मुंबई वगळता इतर प्रमुख महापालिकांमध्ये स्वबळावर लढण्याचा नारा दिला आहे.

महाराष्ट्र

दादर कबुतरखाना वाद पुन्हा पेटला; जैन मुनी निलेशचंद्र विजय १ नोव्हेंबरपासून उपोषणाला बसणार

दादरमधील कबुतरखाना प्रकरण पुन्हा एकदा चांगलेच तापले आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार मुंबई महापालिकेने काही दिवसांपूर्वी कबुतरखाना बंद करून त्यावर ताडपत्री टाकत सील केले होते.

महाराष्ट्र

दोन्ही ठाकरे पुन्हा एकत्र; साडेतीन महिन्यांत 10 भेटी, ‘युती’च्या चर्चांना उधाण!

‘हिंदी सक्ती’ आणि ‘त्रिभाषा सूत्र’ हे दोन्ही शासन निर्णय रद्द झाल्यानंतर झालेल्या विजयी मेळाव्यात तब्बल 20 वर्षांनंतर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना (ठाकरे गट) प्रमुख उद्धव ठाकरे हे एकाच मंचावर दिसले होते. या ऐतिहासिक क्षणानंतर दोन्ही ठाकरे बंधूंच्या भेटीगाठींना अक्षरशः वेग आला आहे.

Shivaji Park
महाराष्ट्र

शिवाजी पार्क दीपोत्सवावर ‘क्रेडिट वाद’, पर्यटन विभागाने प्रसिद्धीत मनसेचा उल्लेख टाळल्याने संताप; “हायजॅक” केल्याचा मनसेचा आरोप

दादरच्या शिवाजी पार्कवरील भव्य दीपोत्सवावर राजकीय वाऱ्यांची झुळूक. महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) दरवर्षी आयोजित करत असलेल्या या सोहळ्याची राज्य सरकारच्या पर्यटन विभागाकडून झालेल्या प्रसिद्धीत मनसेचा उल्लेखच टाळल्याने मनसेने कडक आक्षेप घेतला असून, “सरकारने आमच्या उपक्रमाचे क्रेडिट हायजॅक केले,” असा खोचक टोला लगावला आहे.

Draupadi Murmu'
देश-विदेश

Draupadi Murmu’ : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी चूक! केरळमध्ये हेलिकॉप्टरचा एक भाग खड्ड्यात अडकला, मोठी दुर्घटना टळली

भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या सुरक्षेत मोठी त्रुटी झाल्याचा प्रकार केरळमध्ये उघड झाला आहे. सोमवारी सकाळी (२२ ऑक्टोबर) राष्ट्रपतींना शबरीमला यात्रेला घेऊन जाणारे भारतीय हवाई दलाचे एमआय-१७ हेलिकॉप्टर लँडिंगदरम्यान राजीव गांधी इनडोअर स्टेडियम, प्रमादम (केरळ) येथे नव्याने बांधलेल्या हेलिपॅडवरील खड्ड्यात अडकले. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र राष्ट्रपतींच्या सुरक्षेच्या दृष्टीने ही गंभीर चूक मानली जात आहे.

Yogi Adityanath
देश-विदेश

Yogi Adityanath : शिवराय, गुरु गोविंदसिंह आणि महाराणा प्रताप हे ‘राजकीय इस्लाम’विरोधात लढले : मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी ऐतिहासिक दृष्टिकोनातून हिंदू शौर्य आणि सांस्कृतिक अस्मितेचे महत्त्व अधोरेखित करत म्हटले की, “छत्रपती शिवाजी महाराज, गुरु गोविंदसिंह आणि महाराणा प्रताप यांनी राजकीय इस्लामच्या अत्याचारांविरुद्ध शौर्याने लढा दिला होता.”

Bhai Jagtap
मुंबई

Bhai Jagtap : मुंबई काँग्रेसचा यूटर्न! भाई जगताप म्हणाले, स्वबळावर लढवणुकीची इच्छा आहे, पण अंतिम निर्णय हायकमांडच घेणार

आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्षांनी आपली रणनीती आखण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुकीकडे सर्वांचे लक्ष लागले असताना, काँग्रेसच्या भूमिकेवरून राजकीय चर्चांना जोर आला आहे.