बिहारमध्ये पुन्हा जंगल राजची तयारी, शहाबुद्दीनचा मुलगा ओसामा शहाब याला ‘राजद’ची उमेदवारी
बिहार मधील जंगल राज्य प्रतीक बनलेला कुख्यात गुंड शहाबुद्दीन यांच कुटुंबाला राष्ट्रीय जनता दराने पुन्हा एकदा राजकीय बळ दिले आहे.
बिहार मधील जंगल राज्य प्रतीक बनलेला कुख्यात गुंड शहाबुद्दीन यांच कुटुंबाला राष्ट्रीय जनता दराने पुन्हा एकदा राजकीय बळ दिले आहे.
मतदारयाद्यांमध्ये घोळ घातला असून लोकशाहीचा खेळखंडोबा सुरु आहे. लोकशाहीच्या नावाने हुकुमशाही गाजवू देणार नाही, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिला.
राजकीय पक्षांना निवडणूक आयोग मतदार याद्या दाखवतच नसेल तर पहिला घोळ तेथेच आहे असा आरोप करत मतदार याद्यांमध्ये सुधारणा होत नाहीत तोपर्यंत निवडणुका घेऊ नका, अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केली.
राज्य निवडणूक आयोगाचा सर्व्हर दुसराच कोणी तरी चालवतोय, असा दावा राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे आमदार जयंत पाटील यांनी केला.
जिल्हा परिषदेत ५ आणि पंचायत समितीमध्ये दाेन स्वीकृत सदस्यांची नियुक्ती करण्यात यावी, अशी मागणी भाजपाचे ज्येष्ठ नेते आणि महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे (Chandrashekhar Bawankule) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे मोठी मागणी केली आहे.
देशातील माओवाद विराेधातील चळवळीतील सगळ्यात माेठे यश महाराष्ट्रात मिळाले असून कट्टर माओवादी भूपतीसह 61 माओवादी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासमक्ष आत्मसमर्पण करणार आहेत.
मतचोरी, सदोष मतदार याद्या आणि निवडणूक आयोगाच्या कार्यपद्धतीवर असलेले आक्षेप मांडण्यासाठी महाविकास आघाडीच्या नेत्यांसह शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आज पुन्हा निवडणूक आयोगाला भेटणार आहेत.
लडाखचे पर्यावरणवादी कार्यकर्ते सोनम वांगचुक यांच्या अटकेविरोधात दाखल याचिकेवर सुनावणीदरम्यान लेहचे जिल्हाधिकारी यांनी सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात दावा केला आहे की, वांगचुक राष्ट्रीय सुरक्षेला व सार्वजनिक सुव्यवस्थेला बाधा आणणाऱ्या कृतींमध्ये सहभागी होते.
मराठा आरक्षणाच्या मुद्यावर लढणारे मनोज जरांगे आता शेतकऱ्यांच्या प्रश्नांवरून मैदानात उतरणार आहेत. सरकारला ‘सळो की पळो’ करून सोडण्याचा इशारा त्यांनी दिला आहे. शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर इथून पुढे इथून मागे 100 वर्षांत झाले नाही असे आंदोलन उभे करणार असल्याचा इशारा त्यांनी दिला
बिहारच्या लोकप्रिय लोकगायिका मैथिली ठाकूर यांनी मंगळवारी औपचारिकपणे भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.
भारताला जागतिक डिजिटल नकाशावर एक नव्या उंचीवर नेण्याचा संकल्प केंद्र सरकारने केला आहे. केंद्रीय इलेक्ट्रॉनिक्स व माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सोमवारी अंडमान-निकोबार बेटांना जागतिक इंटरनेट डेटा ट्रान्स्फर हब बनवण्याचा भव्य प्रस्ताव सादर केला