राजकीय पक्षांच्याच नव्हे तर सामान्य माणसांच्या मनातही प्रश्न, सर्वपक्षीय शिष्टमंडळाचे निवडणूक अधिकाऱ्यांसमाेर सवाल
राज्यातील मतचाेरीच्या आरोपाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांच्या सर्वपक्षीय शिष्टमंडळाने निवडणूक अधिकाऱ्यांना निवेदन दिले असून, या निवेदनातूनही अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. हे प्रश्न केवळ राजकीय पक्षांचे नसून सर्वसामान्यांच्या मनातही हेच प्रश्न असल्याचे म्हटले आहे.











