Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

Mamata Banerjee ‘मुलींनी रात्री बाहेर पडू नये’, दुर्गापूर बलात्कार प्रकरणावर ममता बॅनर्जींचे संतापजनक विधान

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी दुर्गापूर येथे घडलेल्या वैद्यकीय विद्यार्थिनीवरील सामूहिक बलात्कार प्रकरणावर केलेल्या वक्तव्यामुळे राज्यात संतापाची लाट उसळली आहे.

Vinod Tawde
देश-विदेश

Vinod Tawde विनोद तावडे यांची शिष्टाई यशस्वी, बिहार विधानसभा निवडणुकीसाठी एनडीएचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर

भारतीय जनता पक्षाचे बिहार प्रभारी विनोद तावडे यांची शिष्टाई यशस्वी झाली असून आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) अखेर आसनवाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे.

Bihar Assembly Elections
देश-विदेश

बिहार विधानसभा निवडणूक : एनडीएचा जागावाटप फॉर्म्युला जाहीर — भाजप व जेडीयू प्रत्येकी १०१, चिराग पासवान यांच्या एलजेपीला २९ जागा

आगामी बिहार विधानसभा निवडणुकांसाठी राष्ट्रीय लोकशाही आघाडीने (एनडीए) अखेर आसनवाटपाचा फॉर्म्युला निश्चित केला आहे. १२ ऑक्टोबर रोजी झालेल्या बैठकीनंतर हा निर्णय अधिकृतरीत्या जाहीर करण्यात आला.

Anjali Damania
पुणे

Anjali Damania : महाराष्ट्राचे अर्थमंत्री दहावी पास; त्यांना अर्थकारण खरंच कळत का? अंजली दमानिया यांचा सवाल

राज्याच्या अर्थकारणावरून समाजसेविका अंजली दमानिया यांनी रविवारी पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत उपमुख्यमंत्री आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्यावर थेट निशाणा साधला. राज्याचा कर्जभार तब्बल ₹९ लाख कोटींवर पोहोचल्याने, त्यांनी अजित पवार यांच्या आर्थिक समजुतीवर आणि पात्रतेवर प्रश्न उपस्थित केला.

महाराष्ट्र

माहिती अधिकार कायद्याला कमजोर करण्याचा डाव हाणून पाडा, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

लोकशाही शासन व्यवस्थेत जनतेला मुलभूत हक्क व अधिकार दिलेले आहेत. त्याचाच पुढचा विचार करुन काँग्रेसच्या डॉ. मनमोहनसिंह सरकारने जनतेला माहितीचा अधिकार कायदा दिला.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : बारामती निवडणुकीत अजित पवारांचे घोटाळे, संजय राऊत यांचा हल्लाबोल

अजित पवारांनी (Ajit Pawar) बारामती निवडणुकीत घोटाळे केले आहेत. त्यांनी पोलिसांच्या गाडीतून पैसे वाटले आहेत. ते संविधान निर्माते डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे फक्त नाव घेतात. ते बाबासाहेबांना मानत नाहीत. त्यांनी निवडणुका जिंकण्यासाठी घोटाळेच केलेले आहेत. त्यांची चर्चा महाराष्ट्राचे मुख्य निवडणूक अधिकारी यांच्यासोबत होऊ शकते, त्यामुळे ते निवडणूक आयोगाकडे कसे येणार, असा सवाल शिवसेना (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

Nilesh Ghaywal
महाराष्ट्र

Nilesh Ghaywal : निलेश घायवळवर आंतरराष्ट्रीय गुन्हेगार म्हणून कारवाई; पुणे पोलिसांचा मोठे पाऊल, इंटरपोलकडून ‘ब्लू कॉर्नर’ नोटीस जारी

पुण्यातील कोंथरूडमध्ये झालेल्या गोळीबार प्रकरणात मुख्य आरोपी असलेल्या निलेश घायवळविरुद्ध (Nilesh Ghaywal) पुणे पोलिसांनी आता आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठी कारवाई केली आहे.

Flood Relief Assistance
महाराष्ट्र

अतिवृष्टी मदतीसाठी राज्यातील आणखी २९ तालुक्यांचा नव्याने समावेश

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अतिवृष्टी आणि पूरबाधितांना मदत देण्याची घोषणा केल्यानंतर मदतीचे दर आणि निकषांचा शासन निर्णय गुरुवारी (प्रसिद्ध केला.परंतु या शासन निर्णयात विविध आपत्तीग्रस्त जिल्हे आणि तालुक्यांचा समावेश केला नाही.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : मुंबईमध्ये मोफत घर देण्याचं बाळासाहेबांचे स्वप्न आता सत्यात ; एकनाथ शिंदेंच्या हस्ते म्हाडाच्या पाच हजार घरांची सोडत

मुंबईमध्ये मोफत घर देण्याचं बाळासाहेबांचे स्वप्न आता सत्यात येतंय.मी गृहनिर्माण मंत्री झाल्यानंतर म्हाडाची एक नवीन पॉलिसी आणली. या नवीन पॉलिसीमध्ये परवडणारी घरे याला प्रथम प्राधान्य दिले आहे. बाळासाहेब म्हणायचे की, मुंबईमध्ये चाळीस लाख झोपडपट्टीवासियांना मोफत घर देण्याचं, तेव्हा लोकांना वाटलं की हे साध्य होईल का. परंतु खऱ्या अर्थाने त्याची सुरुवात आता आपण केलेली आहे, असे समाधान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले? अजित पवार यांचा उद्धव ठाकरेंना सवाल

सरकारच्या विरोधात हंबरडा मोर्चा काढणाऱ्यांनी आपण सत्तेत असताना काय काम केले, याचे आत्मपरीक्षण करावे, अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नाव न घेता शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली.

देश-विदेश

पंतप्रधान मोदींचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा, ₹35,440 कोटींच्या योजनांचा शुभारंभ; ‘धान धान्य कृषी योजना’ आणि ‘डाळ आत्मनिर्भरता अभियान’ सुरू

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी नवी दिल्लीतील भारतीय कृषी अनुसंधान संस्था (IARI) येथे देशभरातील शेतकऱ्यांशी संवाद साधला आणि शेतकऱ्यांच्या विकासासाठी ₹35,440 कोटींच्या दोन महत्त्वाच्या योजनांचा शुभारंभ केला.