ओबीसी कोट्यातून आरक्षणास ‘एसईबीसी’चा अडथळा, मराठा समाजाची दोन्ही आरक्षणे जाण्याची भीती
मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक मागासलेपणासाठी (एसईबीसी) १० टक्के दिलेले आरक्षण अंमलात असल्याने पुन्हा ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षण देता येणार नाही
मराठा समाजाला आर्थिक व सामाजिक मागासलेपणासाठी (एसईबीसी) १० टक्के दिलेले आरक्षण अंमलात असल्याने पुन्हा ओबीसी कोट्याअंतर्गत आरक्षण देता येणार नाही
पुणे: Politicians during Ganesh Festival : गणेशोत्सवाचा उत्साह पुण्यात शिगेला पोहोचला आहे. ढोल-ताशांचा गजर, रंगीबेरंगी सजावट आणि बाप्पाच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगा यांनी शहराला उत्सवी रंग चढला आहे. पण या भक्तीमय वातावरणात राजकीय रंगही तितकाच गडद होताना दिसतोय!
पुणे: Chief Minister Devendra Fadnavis inaugurates Pune’s largest flyover : पुणे शहराच्या वाढत्या वाहनांच्या वाहतूक व्यवस्थापणासाठी सिंहगड रस्त्यावरचा तीन टप्यातला सुमारे अडीच किलोमीटरचा पुल हा अत्यंत महत्वाचा असून या पुलामुळे पुणेकरांची ट्रॅफिक मधून तर सुटका होणारच आहे, प्रदूषण कमी होणार आहे. गणेशोत्सवाच्या काळात पुणेकरांसाठी हा उपहार असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लोकार्पणानंतर दिली.
आंदोलकांना मैदानात ठेवण्याचे परिणाम काय असतील, तुम्हाला माहित आहे का, तुम्ही नियमांचे पालन करत नाही, हे स्पष्ट दिसत आहे. नियम-अटी पालन करताना कठोर व्हावे लागले तरी चालेल. मुंबईच्या बाहेरून जे आंदोलक येत आहेत
विशेष प्रतिनिधी मुंबई : कोणाचं ओरबडून कोणाला द्यावे, ही महाराष्ट्राची परंपरा नाही. ओबीसीतून द्यायचे असेल तर ओबीसीचा कोटा वाढवला पाहिजे.
मुंबईच्या आझाद मैदानावर सुरू असलेल्या मराठा आंदाेलकांना अन्न- पाण्यासाेबत आवश्यक मदत पाेहाेचविण्याच्या सूचना महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) नेते अमित ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना दिल्या आहेत.
आझाद मैदानावरील मराठा आंदोलनाचा फटका संपूर्ण दक्षिण मुंबईला बसत आहे. अनियंत्रित रहदारी आणि प्रचंड गर्दीमुळे शहरातील सामान्य व्यवहार ठप्प झाले असून उद्याेग – व्यवसायावर त्याचा परिणाम झाला आहे.
मुंबईत सुरू असलेल्या मराठा आरक्षण आंदोलनाने नागरिकांचे जिणे मुश्किल झाले आहे. अभिनेत्री सुमोना चक्रवर्तीने तर भयानक अनुभव इंस्टाग्राम पोस्टवर शेअर केला असून विनयभंग झाल्याचा आरोप केला आहे.
मराठा आंदोलक गेले २ दिवस आझाद मैदानात आंदोलन करत आहेत. या मराठा आंदोलकांकडून मुंबईत हुल्लडबाजी करणे, गर्दीच्या ठिकाणी थांबून वाहतुकीचा खोळंबा करणे, असे अनेक प्रकार होत असल्याचे अनेक व्हिडिओ सोशल मिडियावर व्हायरल झाले आहेत.
कोणीतरी म्हणते गोळ्या घातल्या तरी मागे हटणार नाही आणि त्यांच्या स्टेजवर सुळे जातात. याबाबत आम्ही शरद पवारांची भेट घेणार आणि त्यांना प्रश्न विचारणार, असा इशारा ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी दिला.
बिहारच्या मतदारयादीतील “डुप्लिकेट मतदार” प्रकरणावरून नव्या वादाला तोंड फुटले आहे. ‘द रिपोर्टर्स कलेक्टिव्ह’ या गटाने प्रसिद्ध केलेल्या अहवालात १५ मतदारसंघांमध्ये तब्बल ६७,८२६ मतदारांची नावे डुप्लिकेट स्वरूपात आढळल्याचा दावा केला.
एकतर इथून विजयी होऊन जाणार नाहीतर माझी अंत्ययात्रा जाणार. शांततेत मोर्चे काढून अपमानच पडला. समाजाचा किती अंत पाहणार? शेवटी गरिबांच्या लेकरांच्या आयुष्याचा प्रश्न आहे