Shimla शिमलात मुख्यमंत्र्यांचे निवासस्थान अन् सचिवालय बॉम्बने उडवण्याची धमकी
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारी निवासस्थान ओक ओव्हर आणि सचिवालयाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
मुख्यमंत्री सुखविंदर सिंग सुखू यांच्या सरकारी निवासस्थान ओक ओव्हर आणि सचिवालयाला बॉम्बने उडवण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत.
राज्यात मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मान्सूनपूर्व पावसाला पूर्णविराम देत अखेर अधिकृत मान्सूनचा महाराष्ट्रात प्रवेश झाला आहे. दरवर्षी उशिराने येणाऱ्या मान्सूनने यंदा मात्र सर्वांना आश्चर्यचकित करत तब्बल १२ दिवस आधीच राज्यात हजेरी लावली आहे. हवामान विभागाने रविवारी ही माहिती दिली.
जपानला मागे टाकत भारत जगातील चौथी मोठी अर्थव्यवस्था बनला आहे. नीती आयोगाचे सीईओ (मुख्य कार्यकारी अधिकारी) सुब्रमण्यम यांनी ही मोठी घोषणा केली आहे. सुब्रमण्यम यांनी नीती आयोगाच्या 10 व्या गव्हर्निंग काऊंसिलच्या बैठकीनंतर ही घोषणा केली.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी भाजपच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांना विजयाचा कानमंत्र देण्यासाठी तसेच विविध कार्यक्रमांसाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे रविवारपासून महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येत आहेत. त्यांचा हा तीन दिवसांचा दौरा असून या दरम्यान ते नागपूर, नांदेड आणि मुंबईतील विविध कार्यक्रमांना हजेरी लावणार आहेत.
परदेशी थेट गुंतवणूक (FDI) कमी झाल्याच्या कथित घटनेवरून काँग्रेस पक्ष आणि काही माध्यमांनी मोदी सरकारविरोधात आर्थिक आपत्तीचे चित्र रंगवण्याचा प्रयत्न केला आहे. मात्र वस्तुस्थिती पाहता भारतात गुंतवणूकदारांचा विश्वास अधिकच बळावलेला आहे.
वैष्णवी हगवणे यांच्याबाबत घडलेली ही घटना अमानवीय आहे. पुरोगामी महाराष्ट्रात अशा घटना घडणे दुर्दैवी आहे. माणुसकीला काळीमा फासणारी घटना आहे. या प्रकरणातील दोषींना कोणीही पाठिशी घालू नये. तसे केल्यास कोणीही राजकीय पदाधिकारी किंवा कोणताही मोठा अधिकारी असले तरी त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल, असा इशारा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिला.
पहलगाम हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरबद्दल वादग्रस्त विधानने करण्याची भाजप नेत्यांची मालिका थांबायला तयार नाही. आपला पती गमावणाऱ्या महिलांमध्ये लढाऊ बाणा नव्हता. जोश नव्हता, असे विधान भाजपचे खासदार रामचंद्र जांगडा यांनी केली आहे.
राज्य महिला आयाेगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर दाेन जबाबदाऱ्या सांभाळता येणे शक्य नसेल तर त्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष राेहिणी खडसे यांनी केली आहे.
राज्याचे माजी मंत्री धनंजय मुंडे यांना बीड जिल्ह्यातील मस्साजाेगचे सरपंच संताेष देशमुख प्रकरणात राजीनामा द्यावा लागला.
विकसित भारत-2047’ चे लक्ष्य गाठण्यासाठी केंद्र सरकार आणि सर्व राज्यांच्या सोबत महाराष्ट्र ‘विकास आणि विरासतचे व्हीजन’ साकार करण्यासाठी संपूर्ण क्षमतेने सज्ज असेल.
शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाची 70 टक्के मते फतव्यातून येतात. हे राज ठाकरे यांना मान्य आहे का? असा शिवसेना ठाकरे गटाचे नेते आणि माजी मंत्री दीपक केसरकर यांनी मनसेला केला आहे.
अमेरिकन नागरिकांना पुण्यातून सायबर गंडा घालत डिजिटल अरेस्ट करण्याचा प्रकार सुरू असल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. पुणे पोलिसांनी या प्रकरणी खराडी येथील प्राईड आयकॉन इमारतीमधील एका बनावट कॉल सेंटरवर छापा मारून पर्दाफाश केला आहे.