Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Uddhav Thackeray
देश-विदेश

Uddhav Thackeray : दगाबाज सरकारचा पंचनामा करा, आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करा: उद्धव ठाकरे यांचे शेतकऱ्यांना आवाहन

शेतकऱ्यांनी दगाबाज सरकारचा पंचनामा करावा आणि जोपर्यंत सरकारने दिलेली आश्वासन पूर्ण होत नाही, तोपर्यंत व्होटबंदी करावी, असे आवाहन शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केले आहे

महाराष्ट्र

शासनाची फसवणूक करणाऱ्या ४६ बोगस दिव्यांग शिक्षकांवर कारवाईची टांगती तलवार

पुणे जिल्ह्यातील बोगस दिव्यांग शिक्षक कोणते याबाबत अखेर शिक्कामोर्तब झाले असून, तब्बल ४६ शिक्षक बोगस दिव्यांग असल्याची माहिती प्राप्त झाली आहे.

देश-विदेश

‘वंदे मातरम्’मधील महत्त्वाची कडवी वगळली, त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा आरोप

‘वंदे मातरम्’मधील महत्त्वाची कडवी १९३७ मध्ये वगळण्यात आली आणि त्यामुळेच फाळणीची बीजे पेरली गेली

मुंबई

कोरेगाव पार्क जमिनीबाबत एकनाथ खडसेंची माहिती, पेशव्यांची होती जमीन

कोरेगाव पार्क परिसरातील जमीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांनी खरेदी केल्याने वाद निर्माण झाला असताना माजी महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी धक्कादायक माहिती दिली आहे. ही जमीन पेशव्यांची होती असा दावा त्यांनी केला आहे.

मुंबई

Baba Siddique :बाबा सिद्दीकी हत्या प्रकरण; पत्नी शेहझीन हायकोर्टात, एसआयटी स्थापन करून चौकशीची मागणी

Baba Siddique : राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे माजी आमदार बाबा सिद्दीकी यांच्या हत्या प्रकरणात तपास यंत्रणेवर नाराजी व्यक्त करत सिद्दीकी यांच्या पत्नी शेहझीन यांनी हायकोर्टात धाव घेतली आहे.

पुणे

तुमच्याविरोधात शिस्तभंगाची कारवाई का होऊ नये? चाकणकरांविरोधात आंदोलन करणाऱ्यांना रुपाली पाटलांना पक्षाने बजावले

राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांच्या विरोधात आंदोलन करणाऱ्या रूपाली पाटील यांना पक्षाने नोटीस बजावली आहे.

महाराष्ट्र

कोल्हापुरात ऊस दर आंदोलन चिघळले:स्वाभिमानी शेतकरी संघटना आक्रमक, दोन्ही गटात जोरदार बाचाबाची

कोल्हापूरमध्ये दत्त दालमिया साखर कारखान्याच्या विरोधात स्वाभिमानी शेतकरी संघटनेने पुकारलेले ऊस दर आंदोलन चिघळले आहे.

Tamil Nadu
देश-विदेश

तमिळनाडूतील मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकनाविरोधात डीएमके सरकारची सर्वोच्च न्यायालयात धाव; ‘मूलभूत अधिकारांचे उल्लंघन’ केल्याचा आरोप

तमिळनाडूतील मतदार याद्यांच्या विशेष पुनरावलोकन प्रक्रियेवर आक्षेप घेत द्रमुक (DMK) सरकारने सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.

Gopichand Padalkar t
महाराष्ट्र

Gopichand Padalkar : 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, गोपीचंद पडळकर यांचा शरद पवारांना टोला

राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार यांची सध्याची राज्यसभा खासदारकीची मुदत पुढील सहा महिन्यांत संपत आहे, , 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही, असा टोला भाजपचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी लगावला आहे.
माळशिरस येथील पाणीवमध्ये भाजप प्रवेश कार्यक्रमात गोपीचंद पडळकर म्हणाले, शरद पवार यांची खासदारकी 2026 मध्ये संपत असताना आता ते पुन्हा कोठून निवडून येणार आणि कसे निवडून येणार? केवळ 10 आमदारांवर राज्यसभा जिंकता येत नाही. त्यामुळे मला त्याची काळजी पडली आहे.

Chief Minister
मुंबई

Chief Minister : कोरेगाव पार्क जमीन गैरव्यवहार प्रकरणी कारवाई होणारच, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे पुत्र पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीकडून 1,800 कोटी रुपये किंमतीची जमीन केवळ 300 कोटींमध्ये खरेदी करण्यात आली. या व्यवहारामुळे शासनाची सुमारे 152 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याचा आरोप आहे. हा व्यवहार रद्द झाला असला अहवालात जो कोणी दोषी आढळून येईल त्यावर कारवाई होईल, असे त्यांनी स्पष्ट केले आहे.

Bihar Assembly Election
देश-विदेश

Bihar Assembly Elections : बिहार विधानसभा निवडणुका: पहिल्या टप्प्यातील मतदानानंतर फेरमतदानाची गरज नाही, निवडणूक आयोगाने केले स्पष्ट

बिहार विधानसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विक्रमी मतदानाची नोंद झाली आणि हा टप्पा अत्यंत शांततेत पार पडल्याचे निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. मतदानाची प्रक्रिया सुरळीत पार पडल्याने १२१ विधानसभा मतदारसंघांपैकी कोणत्याही ठिकाणी फेरमतदानाची गरज भासली नाही, असे आयोगाने स्पष्ट केले.

Ajit Pawar
महाराष्ट्र

Ajit Pawar : भुजबळ यांच्या सांगण्यावरुन अजित पवारांकडून मराठा तरुणांचे नुकसान, नरेंद्र पाटील बरसले

उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्री छगन भुजबळ यांच्या सांगण्यावरुन आण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे पोर्टल बंद केले असा गंभीर आरोप महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील यांनी केला आहे. हे पोर्टल जाणीवपुर्वक बंद ठेवले आहे यामुळे हजारो मराठा युवकांचे नुकसान झाले. अजित पवारांकडे काही मागितल तर त्यांना वाटते मी पैसे घेण्यासाठी आलो आहे. ते कायम चिडलेले असतात. मी त्यांच्याकडे जाणे टाळले असल्याचा टोलाही त्यांनी लगावला.