Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

PM Modi
देश-विदेश

PM Modi : पंतप्रधान मोदींकडून १ लाख कोटींच्या संशोधन, विकास आणि नवकल्पना योजनेचा शुभारंभ

भारतातील संशोधन आणि तंत्रज्ञान क्षेत्रात ऐतिहासिक टप्पा गाठत पंतप्रधान नरेंद्र मोदी सोमवारी नवी दिल्लीतील भारत मंडपम येथे होणाऱ्या एमर्जिंग सायन्स अँड टेक्नॉलॉजी इनोव्हेशन कॉन्क्लेव्ह (ESTIC) 2025 चे उद्घाटन करून १ लाख कोटी रुपयांच्या संशोधन, विकास आणि नवकल्पना (RDI) योजनेचा शुभारंभ करणार आहेत.

Aaditya Thackeray
मुंबई

Aaditya Thackeray : ‘व्होट चोरी’ करून हे लोक डोक्यावर बसलेत, आदित्य ठाकरे यांचा आरोप

जे लोक सत्याला घाबरतात, ते सत्य दाबण्याचा प्रयत्न करत आहेत. सत्याच्या या लढ्यात गुन्हे दाखल होणार हे माहित होते. ‘व्होट चोरी’ करून हे लोक डोक्यावर बसले असल्याचा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे यांनी केला आहे.

Sharad Lad
पुणे

पुणे पदवीधर मतदारसंघात चंद्रकांत पाटलांकडून शरद लाड यांच्या उमेदवारीवर शिक्कामोर्तब, राष्ट्रवादीच्या बालेकिल्ल्यात भाजपचा डाव

पुणे पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी महायुतीतील भाजप आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) यांच्यात जोरदार रस्सीखेच सुरु झाली आहे.

Pimparkhed
पुणे

पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्यात मुलाचा मृत्यु, संप्तप्त जमावाने वन विभागाची गाडी जाळली

पिंपरखेड ता शिरूर येथे बिबट्यांच्या हल्यांत सातवीत शिकणाऱ्या रोहन बाळु बोंबे ( वय १३ वर्षे ) मुलांचा मृत्यु झाल्यांची दुर्देवी घटना रविवारी दुपारी घडली आहे .

India Wins Women’s ODI World Cup
देश-विदेश

चक दे इंडिया : भारताने महिला एकदिवसीय विश्वचषक जिंकत रचला इतिहास:दक्षिण आफ्रिकेला 52 धावांनी हरवून चॅम्पियन

भारतीय महिलांनी ४७ वर्षांच्या प्रदीर्घ प्रतीक्षेनंतर इतिहास रचला. रविवारी नवी मुंबईत झालेल्या एकदिवसीय विश्वचषकाच्या अंतिम सामन्यात भारतीय महिला संघाने दक्षिण आफ्रिकेचा ५२ धावांनी पराभव केला. महिला क्रिकेटमध्येही भारतीय संघ विश्वविजेता ठरला.

Shambhuraj Desai
मुंबई, विश्लेषण

शिवसेनेला कमी लेखलं तर शांत बसणार नाही, शंभूराज देसाई यांचा इशारा

महायुती म्हणून आपले दोन इतर सहकारी पक्ष आपल्याबरोबर आहेत आणि त्यांचा सन्मान राखला जाईल. मात्र शिवसेनेला कुठेही कमी लेखलं जाईल, तर आम्ही शांत बसणार नाही

Prakash Ambedkar
महाराष्ट्र

शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? प्रकाश आंबेडकर यांचा अजित पवार यांना सवाल

तुमच्या सरकारला शांत झोप मिळावी म्हणून महाराष्ट्रातील शेतकऱ्यांनी आत्महत्या कराव्यात का? शेतकऱ्यांना भिक नको,

Dilip Walse Patil
पुणे

दिलीप वळसे पाटील यांना निवडणुकीच्या तारखांची माहिती कोणी दिली? राजकीय वर्तुळात सवाल

राज्य निवडणूक आयोगाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आल्या नाहीत. मात्र माजी खासदार आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार दिलीप वळसे पाटील यांनी निवडणुकीच्या तारखांची सविस्तर माहिती दिल्याने राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली आहे.

Satyacha Morcha
महाराष्ट्र

Satyacha Morcha परवानगी नसताना, सत्याचा मोर्चा’ काढणाऱ्या आयोजकांवर गुन्हा

निवडणूक आयोगाच्या विरोधात महाविकास आघाडी आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना यांनी संयुक्तपणे काढलेल्या ‘सत्याचा मोर्चा’ या मोर्चाला औपचारिक परवानगी नाकारली

Lalu Prasad Yadav
देश-विदेश

‘महाकुंभ फालतू’ नातवंडांसोबत हॅलोवीन साजरा, लालूप्रसाद यादवांवर भाजपचा हल्लाबोल

राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष आणि बिहारचे माजी मुख्यमंत्री लालू प्रसाद यादव पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : विकासाचे वारकरी व्हा, विनाशाचे मारेकरी नका, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आवाहन

सध्या हवामान बदलामुळे राज्यात अनियमित पर्जन्यमान होत असल्याचे नमूद करत, मेपासून नोव्हेंबरपर्यंत पडलेला पाऊस ही निसर्गातील गंभीर असंतुलनाची लक्षणे आहे. त्यामुळे विकासाचे वारकरी व्हा, विनाशाचे मारेकरी नका, असे आवाहन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केले.