कोल्ड्रिफ’ कफ विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीच्या मालकास अटक
मध्य प्रदेशात 21 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कोल्ड्रिफ’ कफ हे विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नई इथून अटक करण्यात आली आहे.
मध्य प्रदेशात 21 बालकांच्या मृत्यूस कारणीभूत ठरलेले कोल्ड्रिफ’ कफ हे विषारी सिरप बनवणाऱ्या उत्पादक कंपनीचे मालक जी. रंगनाथन यांना चेन्नई इथून अटक करण्यात आली आहे.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना लाल्या वगैरे म्हणू नका. आरक्षणाच्या प्रश्नावर रामबाण उपाय जो आहे तो केवळ आणि केवळ राहुल गांधी यांनी काढलेला आहे
कोंढवा परिसरात दहशतवादी संबंधांची माहिती मिळाल्यानंतर एटीएस आणि पुणे पोलिसांनी १९ ठिकाणी एकाच वेळी छापेमारी केली.
गुंड निलेश घायवळचा भाऊ सचिन घायवळला गृहराज्यमंत्री योगेश कदमांनी शस्त्र परवाना दिल्याचे समोर आले. त्यानंतर राजकीय वर्तुळात वादंग उठले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यात भांडणे लावण्याचा केविलवाना प्रयत्न पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी केला आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश डी. वाय. चंद्रचूड यांच्या खंडपीठावर ६ ऑक्टोबर २०२५ रोजी चप्पल फेकण्याचा प्रयत्न करणारे अधिवक्ता राकेश किशोर यांनी एका माध्यम संस्थेशी बोलताना आपली भूमिका स्पष्ट केली आहे.
नवी मुंबई एअरपोर्ट जवळ तिसरी आणि वाढवण जवळ चौथी मुंबई होणार आहे. मोदीजी तुम्ही महाराष्ट्राच्या पाठी पहाडासारखे उभे राहता. त्यामुळे महाराष्ट्र पुढे जात आहे.
मधल्या काळात ज्या लोकांची सत्ता आली. त्यांनी याचे कामच थांबवले. त्यांना सत्ता मिळाली मात्र देशाचे हजारो कोटी रुपयांचे नुकसान झाले,असा आराेप पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी उध्दव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारवर केला.
मुंबई दहशदवादी हल्ल्यानंतर कोणाचा दबाव होता? पाकिस्तानला उत्तर का दिले नाही? मृत्यूमुखी पडलेल्यांना न्याय का दिला नाही? दहशतवाद्यांसमोर गुडघे टेकले? असा थेट सवाल पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी काँग्रेसला केला.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी आपल्या अधिकृत डिजिटल संवाद प्रणालीत मोठा बदल जाहीर केला आहे. सोशल मीडिया ‘एक्स’ (माजी ट्विटर) वरून त्यांनी कळवले की त्यांनी आता आपला अधिकृत ईमेल पत्ता भारतीय ईमेल सेवा प्रदाता ‘झोहो मेल’ वर हलवला आहे.
काॅंग्रेसच्या आमदार प्रतिभा धानाेरकर यांच्या कुटुंबियांनी फसवणूक केल्याचा आराेप करत तहसील कार्यालयातच विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न करणाऱ्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला आहे. मृत्यू हाेऊन तीन दिवस झाल्यावरही शेतकऱ्याच्या कुटुंबियांनी मृतदेह ताब्यात घेण्यास नकार दिला असून धानाेरकर कुटुंबावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.
शिवसेनेचे पक्षचिन्ह असलेला धनुष्यबाण ही आमची श्रध्दा आहे. त्यामुळे धनुष्यबाण आम्हालाच मिळाला पाहिजे. जर आम्हाला दिला नाही तर हे चिन्ह गाेठवा अशी मागणी करताना शिवसेना ठाकरे गटाचे माजी खासदार चंद्रकांत खैरे भावुक झाले.