Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

Shiv Sena Thackeray’s or Shinde : शिवसेना ठाकरेंची की शिंदेंची, फैसला पुन्हा एक महिना लांबणीवर

शिवसेना पक्ष उध्दव ठाकरेंचा की एकनाथ शिंदे याबाबतचा फैसला पुन्हा एकदा पुढे ढकलला गेला आहे. शिवसेना पक्ष आणि चिन्हाबाबत अंतिम सुनावणी बुधवारी सर्वाेच्च न्यायालयात पार पडणार होती. मात्र ही सुनावणी एक महिना पुढे ढकलण्यात आली आहे.

aircraft parking hubs
महाराष्ट्र

महाराष्ट्राची विमान वाहतूक क्षेत्रात मोठी झेप, सहा विमानतळांचे ‘एअरक्राफ्ट पार्किंग हब’मध्ये रूपांतर

राज्याच्या विमानवाहतूक क्षेत्राला नवे बळ देण्यासाठी महाराष्ट्र सरकारने ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. राज्यातील सहा विमानतळांना अत्याधुनिक एअरक्राफ्ट पार्किंग व मेंटेनन्स हब म्हणून विकसित करण्याची योजना जाहीर करण्यात आली आहे.

Omrae Nimbalkar
महाराष्ट्र

Omrae Nimbalkar’ : शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने खासदार ओमराजे निंबाळकर यांचा संताप

शेतकऱ्यांवर जर गुन्हे दाखल होत असतील तर शेतकरी आत्महत्या प्रकरणी तुम्ही सरकारवर गुन्हे दाखल करणार का? असा सवाल तसेच खासदार ओमराजे निंबाळकर यांनी केला आहे. भूम शहरात मदतीची मागणी करणाऱ्या शेतकऱ्यांवर गुन्हे दाखल केल्याने निंबाळकर यांनी संताप व्यक्त केला.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : अफवेमुळे झालेल्या मृत्यूला राहुल गांधी यांनी दिला जातीय रंग

‘ड्रोन चोर टोळी’च्या अफवेमुळे रायबरेली जिल्ह्यातील इस्वरदादपूर गावात १ ऑक्टोबर रोजी हरिओम वाळ्मीकी (वय ३५) या तरुणाची निर्दयपणे हत्या करण्यात आली. मानसिकदृष्ट्या अस्वस्थ असलेल्या हरिओमची गावकऱ्यांनी चोर असल्याच्या संशयावरून दोन तासांपर्यंत मारहाण केली. त्याचा जागीच मृत्यू झाला. मात्र, काॅंग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी याला जातीयवादी रंग दिला आहे.

Nilesh Ghaywal
पुणे

न्यायालयाचा आदेश असूनही पोलिसांनी जप्त केला नव्हता निलेश घायवळ याचा पासपोर्ट, आता पासपोर्ट कार्यालयाकडून जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस

कुख्यात गँगस्टर नीलेश घायवळ याच्या पासपोर्ट जप्तीसाठी कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे.

Indore
देश-विदेश

आय लव्ह पिग पोस्टरमुळे इंदूरमध्ये नवा वाद पेटला

मध्य प्रदेशातील इंदूर शहरात आय लव्ह पिगअसे लिहिलेले पोस्टर प्रमुख कलेक्टर ऑफिस चौकात लावण्यात आल्यानंतर नव्या वादाला सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वीच आय लव्ह माेहम्मद या वादामुळे धार्मिक वातावरण ढवळून निघाले असतानाच पुन्हा एकदा अशी भडकाऊ पोस्टर्स दिसल्याने मुस्लिम समाजाच्या भावना भडकल्या आहेत.

Dr. Neelam Gorhe
महाराष्ट्र

Dr. Neelam Gorhe : अतिवृष्टीग्रस्तांसाठी पॅकेजवर टीका दिशाभूल करण्यासाठी, डॉ. नीलम गोऱ्हे यांनी विराेधकांना सुनावले

शेतकऱ्यांचे नुकसान १०० टक्के कुणीही भरून काढू शकत नाही. मात्र शेतकरी पुन्हा उभा राहावा, आत्मविश्वासाने शेतीला नवा श्वास द्यावा, यासाठी राज्य मंत्रीमंडळाने जाहीर केले पॅकेज नवसंजीवनी ठरेल. विरोधकांचे आरोप निराधार आहेत. राज्य-केंद्राने एकत्र येऊन घेतलेले हे ठोस पाऊल खऱ्या अर्थाने शेतकरी हिताचे आहे,

Lord Vishnu
देश-विदेश

पश्चाताप नाही, सरन्यायाधीशांच्या भगवान विष्णूंबद्दल विधानाने वाईट वाटल्याने फेकला बूट

भगवान विष्णूंबद्दल सरन्यायाधीशांच्या विधानाने मला वाईट वाटले आहे. त्यांच्या कृतीवर ही माझी प्रतिक्रिया होती. मी नशेत नव्हतो.

महाराष्ट्र

जरांगे ‘ठिगळ’ लावत आहेत, छगन भुजबळ जे करत आहेत ते अत्यंत योग्य : गुणरत्न सदावर्ते यांचे मत

आरक्षण हे राजकारण नाही, जरांगे हे ‘ठिगळ’ लावत आहेत. सगळ्या पक्षातले मराठे नेते एकत्र येताना दिसत आहेत, पण कायदा ‘डाइल्यूट’ करता येत नाही. छगन भुजबळ जे करत आहेत ते अत्यंत योग्य आहे, काळाची गरज आहे, असे मत वकील गुणरत्न सदावर्ते यांनी व्यक् केले.

Vijay Vadettiwar
महाराष्ट्र

Vijay Vadettiwar : काॅंग्रेसवर टीका करणाऱ्या जरांगे पाटील यांचा बोलवता धनी कोण? विजय वडेट्टीवार यांचा सवाल

मराठा आरक्षणासाठी लढणारे मनोज जरांगे पाटील हे काहीही कारण नसताना लोकसभेचे विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्यावर टीका करत आहेत. गेल्या काही दिवसातील जरांगे पाटील यांच्या विधानामुळे त्यांचा बोलवता धनी कोण आहे असा प्रश्न आता उपस्थित होत आहे असा सवाल काॅंग्रेसचे आमदार विजय वडेट्टीवार यांनी नागपूर येथे माध्यमांशी बोलताना केला.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून माेठ्या पॅकेजची घाेषणा

अतिवृष्टीने माेडून पडलेल्या शेतकऱ्याला पुन्हा उभे करण्यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी माेठ्या पॅकेजची घाेषणा केली आहे. दुधाळ जनावरांसाठी ३७ हजार ५०० रूपये मदत करण्याचा निर्णय घेण्यात आला असून ३ जनावरांची अट रद्द केली आहे. जेवढी जनावरे दगावली तेवढी मदत दिली जाणार आहे. पावसामुळे खरडून गेलेल्या जमीनीसाठी ४७ हजार हेक्टरी रोख आणि ३ लाख रूपये हेक्टरी नरेगाच्या माध्यमातून देणार असल्याचे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.

महाराष्ट्र

जरांगेंचा ओबीसींविरुध्द एल्गार, १९९४ च्या आरक्षणाविरोधात याचिका दाखल करून जशास तसे उत्तर

Jarange’ मराठा समाजाला आजपर्यंत तीवेळा आरक्षण मिळाले, प्रत्येकवेळी आमच्या आरक्षणाविरोधात जाऊन आरक्षण रद्द केले. सध्याच्या १० टक्के आरक्षणाविरोधात तसेच २ सप्टेंबरच्या जी.आर. विरोधात ओबीसी नेत्यांनी याचिका दाखल केल्या आहेत.