Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Muralidhar Mohol
मुंबई

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळामुळे पुणेकरांसाठी नव्या संधींचे द्वार , मुरलीधर मोहोळ यांचे प्रतिपादन

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाचे (एनएमआयएएल) उद्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होत असलेले उद्घाटन केवळ मुंबईकरांसाठीच नव्हे तर संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रासाठी एक ऐतिहासिक क्षण आहे.

Nilesh Ghaiwal
पुणे

बनावट पासपोर्ट प्रकरणी नीलेश घायवळसह काढून देण्यासाठी मदत करणाऱ्या दोघांविरुद्धही गुन्हा

बनावट कागदपत्रांद्वारे पासपोर्ट मिळवल्या प्रकरणी नीलेश घायवळ याच्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

देश-विदेश

पंतप्रधानांची भावनिक पाेस्ट, उलगडला मुख्यमंत्रीपदापासूनच दाेन तपांचा प्रवास

गुजरातच मुख्यमंत्री म्हणून पंतप्रधान नरेंद्र माेदी यांनी दाेन तपांपूर्वी म्हणजे २४ वर्षांपूर्वी आजच्याच दिवशी शपथ घेतली हाेती. सत्तेचे पहिले पद त्यांनी स्वीकारले. अत्यंत भावनिक पाेस्ट करून पंतप्रधानांनी दाेन तपांतील त्यांच्या अनुभवांना उजाळा दिला आहे.

देश-विदेश

पंतप्रधान नरेंद्र मोदींचा महाराष्ट्र दौरा ८ आणि ९ ऑक्टोबरला नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ, मुंबई मेट्रो लाईन-३ राष्ट्राला समर्पित

“आजादी का अमृत महोत्सव”च्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी ८ आणि ९ ऑक्टोबर रोजी महाराष्ट्रात दौऱ्यावर येणार आहेत. या दौऱ्यात ते नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या पहिल्या टप्प्याचे उद्घाटन, मुंबई मेट्रो लाईन-३ चा अंतिम टप्पा राष्ट्राला समर्पित करणे

Ambulance service
महाराष्ट्र

Ambulance service : रुग्णवाहिका सेवेत आता हेलिकॉप्टर, समुद्र बोटी, आपत्कालीन वैद्यकीय सेवा होणार सक्षम

राज्यातील आपत्कालीन वैद्यकीय सेवा आणखी सक्षम करण्यासाठी रुग्णवाहिका सेवेत (Ambulance service) आता हेलिकॉप्टर, समुद्र बोटी यांचा समावेश करण्यात आला आहे.

मुंबई

Pratap Sarnaik : आवश्यक असेल तर हिंदीत संवाद, प्रताप सरनाईक यांच्या वक्तव्यामुळे पुन्हा मराठी – हिंदी वाद

आवश्यक असेल तर आपण हिंदी भाषेत संवाद साधावा, यात गैर नाही, असे वक्तव्य परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केल्यामुळे पुन्हा एकदा मराठी – हिंदी वाद पेटण्याची शक्यता आहे. सरनाईक सातत्याने हिंदीबाबत सकारात्मक भूमिका घेत असून हिंदी मतदारांना आकर्षित करून घेण्याची खेळी म्हणून याकडे पाहिले जात आहे..

Chief Election Commissioner
देश-विदेश

बनावट मतदान रोखण्यासाठी बुरखाधारी महिलांची तपासणी, मुख्य निवडणूक आयुक्तांची माहिती

निवडणुकीदरम्यान बनावट मतदान रोखणे हे लक्षात ठेवण्यात आले आहे. यासाठी, मतदान केंद्रावर उपस्थित असलेल्या अंगणवाडी सेविका आवश्यकता असल्यास बुरखाधारी महिलांची तपासणी करतील.

Sachin Sawant.
महाराष्ट्र

सुसंस्कृत आणि समंजस मराठा समाजाला मनोज जरांगेंची भाषा शोभणारी नाही, काँग्रेसचे प्रवक्ते सचिन सावंत यांनी सुनावले

मनोज जरांगे यांनी लोकसभेतील विरोधी पक्ष नेते राहुल गांधी यांच्याबद्दल जी भाषा वापरली ती अत्यंत निषेधार्ह आहे.

महाराष्ट्र

रोहित पवार माफी मागा, माणिकराव कोकाटे यांची न्यायालयात धाव

राज्याचे विद्यमान क्रीडा मंत्री आणि माजी कृषिमंत्री माणिकराव कोकाटे यांनी रोहित पवारांविरोधात कोर्टात धाव घेतली.

Tejashwi Yadav
देश-विदेश

Tejashwi Yadav : 25 नोव्हेंबरला इतिहास लिहिला जाईल, तेजस्वी यादव यांचा दावा

आपण सर्वांनी १४ नोव्हेंबर ही तारीख लक्षात ठेवली पाहिजे. भविष्यात जेव्हा जेव्हा इतिहासाची पाने उलटली जातील तेव्हा ही तारीख बिहारच्या उज्ज्वल भविष्याची, त्याच्या परिवर्तनाची, विकासाची आणि समृद्धीची सुरुवात म्हणून कायमची सुवर्ण अक्षरात लिहिली जाईल, असा दावा बिहार विधानसभेतील विरोधी पक्षनेते आणि राष्ट्रीय जनता दलाचे नेते तेजस्वी यादव यांनी केला आहे.

PM Modi'
देश-विदेश

PM Modi’ : अत्यंत निंदनीय कृत्य, सर्वोच्च न्यायालयातील घटनेवर पंतप्रधान मोदींचा संताप; वकिलाचा परवाना निलंबित

सर्वोच्च न्यायालयात सोमवारी घडलेल्या धक्कादायक घटनेबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदींनी तीव्र निषेध व्यक्त केला आहे. न्यायालयीन सुनावणीदरम्यान एका वकिलाने भारताचे मुख्य न्यायमूर्ती बी. आर. गवई यांच्या दिशेने बूट फेकण्याचा प्रयत्न केल्याने खळबळ उडाली. या कृतीला पंतप्रधान मोदींनी “अत्यंत निंदनीय” असे म्हटले आहे. “ही घटना प्रत्येक भारतीयाला संताप आणणारी आहे, असल्याचे मोदी म्हणाले.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : शेतकऱ्यांसाठी प्रस्तावाची वाट कसली पाहता, पॅकेज जाहीर करायला हवे होते: हर्षवर्धन सपकाळ यांची मागणी

राज्यातील शेतकरी मोठ्या संकटात असताना त्याला भरीव मदत देण्यास भाजपा युती सरकार उदासीन आहे. महाराष्ट्राने प्रस्ताव पाठवला की मदत देऊ हे वेळकाढूपणा व असंवेदनशिलपणाचे लक्षण आहे. केंद्रीय गृहमंत्री अमित शाह हे महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येण्याआधीच केंद्र सरकारने शेतकऱ्यांना मदतीचे पॅकेज जाहीर करायला हवे होते. शेतकऱ्यांचे सर्वकाही उद्ध्वस्त झाले असताना प्रस्तावाची वाट कसली पाहता, असा संतप्त सवाल महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.