Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Tamil Nadu
देश-विदेश

Tamil Nadu तामिळनाडूत अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, ३६ जणांचा मृत्यू

तामिळनाडूतील करूर येथे अभिनेता विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी झाली, ज्यामध्ये ३६ जणांचा मृत्यू झाला. मृतांमध्ये १६ महिला आणि ८ मुलांचा समावेश आहे,

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis महाविकास आघाडीने धनगर समाजाला एसटी आरक्षण देण्यास अडथळा, देवेंद्र फडणवीस यांचा गौप्यस्फोट

एसटीचे आरक्षण केंद्र सरकार राष्ट्रपतींच्या मान्यतेने देते आणि त्यासाठी राज्य सरकारला अहवाल द्यावा लागतो. मागच्या सरकारने धनगर समाज एसटीत बसत नाही

Maharashtra
महाराष्ट्र

Maharashtra राज्यात ३७ लाख ९१ हजार ३२१ हेक्टर क्षेत्रावरील पिकांचे नुकसान

राज्यात ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यांत झालेल्या अतिवृष्टीने शेतीचे अतोनात नुकसान झाले असून, राज्य सरकारने नुकतीच नुकसानीची आकडेवारी जाहीर केली आहे.

Heavy rains
महाराष्ट्र

Heavy rains : राज्यात पुन्हा एकदा पावसाचा धुमाकूळ; कोणत्या जिल्ह्यात काय परिस्थिती ?

मराठवाड्यामध्ये पावसाने पुन्हा एकदा जोर पकडला आहे. गेल्या काही दिवसांपासून मराठवाडा परिसरात पुर परिस्थिती  निर्माण झाली आहे. मात्र गेले दोन दिवस पावसाने मराठवाड्यातील लोकांना जरा विश्रांती दिली होती. मात्र, आता पावसाने पुन्हा एकदा त्याचा जोर दाखवला आहे.

Harshvardhan Patil
पुणे

Harshvardhan Patil : बालेकिल्ला पुन्हा जिंकण्यासाठी मोठा सरदार मैदानात; पण पक्षाची गळती थांबेना

पिंपरी-चिंचवड : Harshvardhan Patil : सर्वोच्च न्यायालयाने 31 जानेवारी 2026 पर्यंत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका घेण्याचे आदेश निवडणूक आयोगाला दिले आहेत.

Dhule Police
महाराष्ट्र

Dhule Police : धुळे पोलिसांचे सामाजिक भान, अतिवृष्टीग्रस्तांसाठी दोन लाखांचा निधी मुख्यमंत्री मदतनिधीत

धुळे : Dhule Police : राज्यात ओल्या दुष्काळाची परिस्थिती गंभीर असताना धुळे पोलिसांनी सामाजिक भान दाखवत जनतेसमोर एक आदर्श ठेवला आहे. पारंपरिक पद्धतीने गुलाबाचे फूल देऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे स्वागत करण्याऐवजी, धुळे जिल्ह्यातील ५० पोलिस अधिकाऱ्यांनी आपल्या पगारातून २ लाख रुपयांचा निधी उभारला आणि तो निधी थेट मुख्यमंत्री सहायता निधी (Chief Minister’s Relief Fund) मध्ये जमा करण्याचा निर्णय घेतला.

BSNL
महाराष्ट्र

BSNL : बीएसएनएलच्या स्वदेशी 4 जी सेवेमुळे महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात मिळण्यात मदत होणार : मुख्यमंत्री

बीएसएनएलचे ९ हजार २० टॉवर्स महाराष्ट्रात उभारले गेले आहेत. या माध्यमातून देशातील तसेच राज्यातील लाखो लोकांपर्यंत 4जी तंत्रज्ञान पोहोचणार असून महाराष्ट्र शासनाच्या अकराशे ऑनलाईन सेवा गावागावात पोहोचण्यात या कनेक्टिव्हिटीचा फायदा होणार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले.

Ajit Pawar
पुणे

Ajit Pawar : आवक केलेल्या नेत्यांची मोळी बांधून पक्षाची ताकद वाढवण्यासाठी अजित पवारांचे प्रयत्न

पुणे : Ajit Pawar :  स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी आता फारच कमी काळ उरला आहे. त्यामुळे राजकीय हालचालींना वेग आला आहे. पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि विजय खेचून आणण्यासाठी सर्व राजकीय पक्ष आपली ताकद पणाला लावताना दिसत आहेत.

Laxman Hake
महाराष्ट्र

Laxman Hake : ’10 सेकंदात निघालो नसतो तर….’ ; हाकेंनी सांगितला हल्ल्याचा थरार!

सध्या ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांच्या ओबीसी चळवळीतून बाहेर निघण्याच्या चर्चा सुरू असतानाच त्यांच्या गाडीवर अहिल्यानगर जिल्ह्यात हल्ला करण्यात आला आहे. काही अज्ञात तरुणांनी त्यांच्या गाडीवर दगडफेक व लाठ्याकाठ्यांनी हल्ला केला. ही घटना घडली त्यावेळी हाके गाडीतच होते. मात्र सुदैवाने त्यांना कोणतीही दुखापत झाली नाही.

Uddhav Thackeray
महाराष्ट्र

Uddhav Thackeray : शेतकऱ्याला कर्जमुक्त करा, उध्दव ठाकरे यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हात जोडून मागणी

मुंबई : Uddhav Thackeray : राज्यात मार्च 2023 पासून 14 हजार कोटींची जाहीर झालेली रक्कम शेतकऱ्याला अद्यापही मिळालेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना शेतकऱ्यांच्या वतीने हात जोडून विनंती करतो की, शेतकऱ्याला सरसकट कर्ज मुक्त करावे, अशी मागणी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंनी केली आहे.

Dr. Neelam Gorhe
महाराष्ट्र

Dr. Neelam Gorhe : डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर फुटले, अपघात टळला

पुणे : Dr. Neelam Gorhe :  महाराष्ट्र विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्या वाहनाचे दोन टायर आज टेंभुर्णी बायपासवर फुटले. मात्र, धाराशिव येथील शासकीय गाडीवरील चालकाच्या समयसूचकतेमुळे मोठा अपघात टळला. डॉ. गोऱ्हे या सोलापूरहून पुण्याकडे निघाल्या असताना ही घटना घडली.

मुंबई

Sanjay Raut : शेतकऱ्याने हक्काची मागणी करणे राजकारण आहे का? संजय राऊत यांचा सवाल

Sanjay Raut : शेतकरी बोलायला उभा राहिला, तेव्हा तुम्ही त्यांचे तोंड बंद करता. हक्काची मागणी करणे हे राजकारण आहे का? असा प्रश्न शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला.