Uddhav Thackeray : शेतकऱ्यांना मदत देण्यासाठी पंचांग पाहणार आहात का? उध्दव ठाकरे यांचा सरकारला सवाल
छत्रपती संभाजी नगर : Uddhav Thackeray : संकटावेळी सरकार खंबीर असायला पाहिजे. मी इथे राजकारण करायला आलेलो नाही. पण या सरकारला शेतकऱ्यांवर अन्याय करू देणार नाही, हे सांगायला आलेलो आहे असे सांगत शेतकऱ्यांच्या मदतीसाठी योग्य वेळ कधी येणार?











