Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

S. L. Bhyrappa
देश-विदेश

भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिक एस एल भैरप्पा यांचे निधन

भारतीय प्रेरणांनी लिहिणारे कालजयी साहित्यिकपद्मश्री, पद्मभूषण कन्नड भाषेतील एक प्रसिद्ध भारतीय कादंबरीकार, तत्त्वज्ञ आणि पटकथा लेखक एस. एल. भैरप्पा यांचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ९४ वर्षांचे होते.

MLA Prakash Deole
पुणे

MLA Prakash Deole : शिवसेनेचे माजी आमदार प्रकाश देवळे यांचे निधन आज दुपारी अंत्यसंस्कार

शिवसेनेचे माजी आमदार आणि प्रति शिर्डी शिरगाव चे मुख्य विश्वस्त प्रकाश केशवराव देवळे यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. ते 77 वर्षांचे होते.

CM Fadnavis
महाराष्ट्र

CM Fadnavis : मदत करताना हात आखडता घेणार नाही, मुख्यमंत्र्यांचे पुरग्रस्त शेतकऱ्यांना आश्वासन

मदत करताना सरकार कुठेही आखडता हात घेणार नाही. संकटात सरकार पाठीशी आहे, एकमेकांना धीर द्या, मदत सर्वांना मिळेल. सरकार कोणतेही अधिकचे निकष न लावता दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मदत करणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

Heavy rains
महाराष्ट्र

Heavy rains : शेतकर्‍यांना दिलासा नाहीच; राज्यात 27 ते 29 सप्टेंबर दरम्यान पुन्हा मुसळधार पावसाची शक्यता

राज्यात सध्या मुसळधार पावसाने धुमाकूळ घातला आहे. शेतीचे प्रचंड नुकसान झाले आहे, जनजीवन विस्कळीत झाले आहे. रेल्वे- रस्ते वाहतुकीवर देखील मोठा परिणाम झाला आहे. सर्वत्र ओला दुष्काळ जाहीर करण्याची मागणी केली जात आहे. या पावसाचा तडाखा विशेषतः मराठवाडा, विदर्भ आणि कोकण या भागांना बसला आहे.

Agriculture Minister
महाराष्ट्र

Agriculture Minister : कृषी आणि महसूल विभागाचे कर्मचारी प्रत्यक्ष शेतावर जाऊन करणार पंचनामे; कृषि मंत्र्यांची घोषणा

राज्यात सध्या पावसाने प्रचंड धुमाकूळ घातला आहे. अनेक भागात पुरपरिस्थिति देखील निर्माण झाली आहे. यामध्ये सगळ्यात जास्ती नुकसान मात्र शेतकऱ्यांना सहन करावे लागत आहे. याच मुळे राज्य सरकारने ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी सगळीकडून होत आहे. सरकारने याबाबत अद्याप काही निर्णय घेतला नसला तरीही शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मात्र जाहीर केली आहे.

ZP and Panchayat Samiti Elections
महाराष्ट्र

जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या निवडणुकीचे बिगूल, मतदार याद्यांचा कार्यक्रम जाहीर

राज्य निवडणूक आयोग महाराष्ट्रातील जिल्हा परिषदा आणि पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकीच्या प्रक्रियेला सुरुवात केली आहे. राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार, प्रारुप मतदार यादीवर 8 ते 14 ऑक्टोबर या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

Panchayat Samiti elections
महाराष्ट्र

Panchayat Samiti elections : जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकांसाठी मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर

राज्यातील ३२  जिल्हा परिषदा व ३३६ पंचायत समित्यांच्या सार्वत्रिक निवडणुकांसाठी राज्य निवडणूक आयोगाने आज मतदार यादीचा कार्यक्रम जाहीर केला आहे. त्यानुसार प्रारुप मतदार यादीवर ८ ते १४ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत हरकती व सूचना दाखल करता येतील.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut : पूरग्रस्तांना मदत देण्यासाठी मिंध्यांच्या तिजाेऱ्या रिकाम्या करा, संजय राऊत यांचा संताप

मराठवाड्यात केवळ पिकांचे नाही तर अनेक पिढ्यांचे नुकसान झाले आहे. अ शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकारच्या तिजोरीत पैसा नाही. त्यामुळे मिंध्यांच्या तिजोऱ्या रिकाम्या करा असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी म्हटलेआहे.

Bachchu Kadu
महाराष्ट्र

Bachchu Kadu : नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू, बच्चू कडू यांचा सरकारला इशारा

जोपर्यंत शेतमालाला योग्य भाव मिळत नाही, तोपर्यंत आम्ही सरकारला स्वस्थ बसू देणार नाही. वेळ पडली तर नेपाळसारखे घरात घुसून आंदोलन करू, असा इशारा माजी आमदार बच्चू कडू यांनी दिला आहे.

Eknath Shinde
मुंबई

Eknath Shinde : शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे आश्वासन

सरकार कोणत्याही शेतकऱ्याला वाऱ्यावर सोडणार नाही. राज्य सरकार कर्जमाफीच्या मुद्यावर गंभीर असून योग्यवेळी निर्णय घेतला जाईल, असे आश्वासन उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.

Anjali Damania
मुंबई

Anjali Damania : अंजली दमानिया यांचा नितीन गडकरी यांच्यावर निशाणा, कुकर्मांची पोलखोल करणार असल्याचा इशारा

काही दिवसांपासून सातत्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्या मुलाच्या कंपनीच्या नफेखोरीवरून निशाणा साधत असलेल्या सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी गडकरींच्या कुकर्माची मालिका जाहीर करण्याचा इशारा दिला आहे.

Donald Trump
देश-विदेश

Donald Trump : भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याची डोनाल्ड ट्रम्प यांची पुन्हा वल्गना

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मंगळवारी पुन्हा एकदा भारत आणि पाकिस्तानमधील युद्ध थांबवल्याच्या वल्गना केल्या आहेत. न्यूयॉर्कमधील संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भाषण करताना ट्रम्प म्हणाले, “जगात सुरू असलेली सात युद्धे थांबवण्याची जबाबदारी संयुक्त राष्ट्रांची होती, पण ती सर्व युद्धे मी थांबवली.”