Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Shahrukh Khan
देश-विदेश

Shahrukh Khan : शाहरुख खानला ‘जवान’साठी पहिला राष्ट्रीय पुरस्कार, विक्रांत मॅसीचाही गौरव

अखेर शाहरुख खानने आपल्या कारकिर्दीतले एक मोठे शिखर गाठले असून त्याचे स्वप्न पूर्ण झाले आहे. ७१ व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात त्याला पहिल्यांदाच ‘सर्वोत्कृष्ट अभिनेता’ म्हणून गौरविण्यात आले. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते शाहरुखने हा पुरस्कार स्वीकारला.

Wet Drought
महाराष्ट्र

Wet Drought : ओला दुष्काळ म्हणजे काय ? आणि तो जाहीर झाल्यास काय होतं ?

पुणे : Wet Drought : यंदाचा पावसाळा शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावून घेणारा ठरला आहे. महाराष्ट्रात यंदा पावसाने थैमान घातले आहे. सरासरीपेक्षा जास्त पाऊस झाल्याचे दिसत आहे.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar शरद पवार जरांगेंचे राजकीय ‘डॅडी’; सदावर्ते

गणेशोत्सवादरम्यान मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईला आरक्षणाची मागणी घेऊन आझाद मैदानावर मोर्चा काढला होता. यानंतर त्यांच्या काही मागण्या मान्य करणार जीआर देखील शासनाने काढला. मात्र जरांगे पाटील यांच्यावर राजकीय वरदहस्त असल्याचा चर्चांना देखील बऱ्यापैकी उधाण आले होते. सतत कोणत्या ना कोणत्या मोठ्या नेत्यांशी त्यांचं नाव जोडलं जात होतं.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांच्या मदतीसाठी आधीच जीआर, 1829 हजार कोटी पोचलेत, मदतीचा ओघ सुरूच ठेवू; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा शब्द

मुंबई : Devendra Fadnavis : महाराष्ट्रात आतापर्यंत 975.5 मिलिमीटर पाऊस पडला आहे. हा सरासरीच्या 102 % अधिक पाऊस आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारकडून शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी शक्य ते सर्व निर्णय घेतले जातील. शेतीच्या नुकसानीचे पंचनामे होतील तशी तातडीने मदत दिली जाईल. संपूर्ण भागाचे पंचनामे होईपर्यंत सरकार थांबणार नाही. आतापर्यंत राज्य सरकारने 31 लाख 64 हजार शेतकऱ्यांना 2215 कोटी रुपयांची मदत करण्याचे जीआर काढले आहेत.

Bapusaheb Pathare
पुणे

Bapusaheb Pathare : दसऱ्याच्या मुहूर्तावर आमदारपुत्राचे सीमोल्लंघन?

पुणे : Bapusaheb Pathare : आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पुणे जिल्ह्यातील राजकीय हालचालींना वेग आला आहे. महायुती आणि महाविकास आघाडी या दोन्ही आघाड्यांतील पक्ष स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये आपला दबदबा निर्माण करण्यासाठी प्रयत्नशील आहेत. यासाठी स्थानिक समीकरणे जुळवण्याच्या दृष्टीने पक्षांनी हालचाली सुरू केल्या आहेत. याचाच एक भाग म्हणून शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या एका आमदारपुत्राने भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता वर्तवली जात आहे. दसऱ्याच्या मुहूर्तावर हा पक्षप्रवेश होईल, अशी चर्चा आहे.

Marathwada
महाराष्ट्र

Marathwada ८ जणांचा मृत्यू, ६७ गावांशी तुटला संपर्क; मराठवाड्यात पावसाने घातला धुमाकूळ

राज्यात गेल्या आठवड्यापासून पावसाने चांगलाच धुमाकूळ घातला आहे. राज्यातील अनेक भागात यामुळे पुर परिस्थिति निर्माण झाली आहे. या अतिवृष्टीमुळे सामान्य जनतेचे विशेषतः शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. मराठवाडा परिसराला या पावसाचा सगळ्यात जास्त फटका बसत आहे.

Heavy rains
महाराष्ट्र

Heavy rains अतिवृष्टीमुळे प्रचंड नुकसान, शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर; शेतकऱ्यांच्या बँक खात्यात लवकरच थेट मदत!!

महाराष्ट्रात पावसाने धुमाकूळ घातला असताना अतिवृष्टी मध्ये प्रचंड नुकसान झाले परंतु शेतकऱ्यांच्या मदतीसाठी सरकार तत्पर असून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये थेट मदत देण्यात येईल, अशी खात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज दिली‌

farmers
महाराष्ट्र

farmers अखेर राज्यातील शेतकर्‍यांना तब्बल २ हजार २१५ कोटींची मदत जाहीर

गेल्या काही दिवसांपासून पावसाने महाराष्ट्रात जोरदार हजेरी लावली आहे. यामुळे अनेक ठिकाणी पुर परिस्थिति निर्माण झाली आहे. अनेक शेतकऱ्यांना देखील यामुळे बऱ्यापैकी नुकसान सहन करावे लागत आहे. त्यामुळेच अनेक नेत्यांनी सरकारला ओला दुष्काळ जाहीर करत शेतकऱ्यांना मदत करण्याचे आवाहन केले होते.

महाराष्ट्र

अतिवृष्टीची पाहणी करण्यासाठी मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

अतिवृष्टी आणि पुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सर्व कॅबिनेट मंत्र्यांना थेट शेतकऱ्यांच्या बांधावर जाण्याचे आदेश दिले आहेत.

MNS
महाराष्ट्र

MNS हिंदी भाषिकांना मारहाण : मनसेची मान्यता रद्द करण्याच्या मागणीवरील याचिकेची सुनावणी तहकूब

हिंदी भाषिक नागरिकांवर हल्ला केल्याबाबत आणि मराठी भाषेची सक्ती केल्यासंदर्भात मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे आणि कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल करण्याची व त्यांच्या पक्षाची मान्यता रद्द करण्याची मागणी करणारी जनहित याचिका उच्च न्यायालयात दाखल झाली आहेमा. मात्र, ही याचिका दाखल करून घेण्यास योग्य आहे, याबाबत न्यायालयाचे समाधान करा, असे निर्देश मुख्य न्या. चंद्रशेखर व न्या. गौतम अंखड यांच्या खंडपीठाने याचिकाकर्ते घनश्याम उपाध्याय यांना दिले.

Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : अशी अतिवृष्टी कधीही पाहिली नाही : केंद्र-राज्य सरकारने मदत करण्याचे शरद पवारांचे आवाहन

मी दुष्काळ पाहिला, मात्र अशी अतिवृष्टी मी यापूर्वी कधीही पाहिली नाही. शेतकरी राजा, पुन्हा एकदा कसा उभा करायचा याचा प्रयत्न केला पाहिजे, असे आवाहन राष्ट्रवादी काॅंग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले आहे.

महाराष्ट्र

नवे जिल्हे आणि तालुके निर्मितीचा प्रस्ताव पण जनगणनेची आकडेवारी आल्यावरच: चंद्रशेखर बावनकुळे यांनी केले स्पष्ट

राज्यातील अनेक भागातून नवीन जिल्हे आणि तालुके निर्माण करण्याची मागणी होत आहे. नवे 20 जिल्हे आणि 81 तालुके निर्माण करण्याचा प्रस्ताव आहे,