Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Mallikarjun Kharge
देश-विदेश

Mallikarjun Kharge : मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र मणिपूरला एकदाही गेले नाहीत, काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा आरोप

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ४२ देशांचा दौरा केला मात्र, आपल्याच देशातील मणिपूर जे हिंसेच्या संकटाशी लढत आहे, त्या ठिकाणी एकदाही गेले नाहीत, असा आरोप काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांनी केला आहे .

Chirag Paswan
देश-विदेश

Chirag Paswan : विरोधकांचा मला बॉम्बने उडवण्याचा कट, चिराग पासवान यांचा गौप्यस्फोट

केंद्रीय मंत्री आणि लोक जनशक्ती पक्ष (रामविलास) अध्यक्ष चिराग पासवान यांनी शनिवारी एक खळबळजनक आरोप करत म्हटले की, “माझ्या विरोधकांनी मला बॉम्बने उडवण्याचा कट रचला आहे.” बिहारच्या मुंगेर जिल्ह्यात झालेल्या जाहीर सभेत बोलताना त्यांनी हा आरोप केला. यावर्षी बिहारमध्ये विधानसभेच्या निवडणुका होणार असल्याच्या पार्श्वभूमीवर हा गौप्यस्फोट महत्त्वाचा मानला जात आहे.

महाराष्ट्र

Shashikant Shinde सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न, शशिकांत शिंदे यांचा आरोप

सभागृहात जनतेचे प्रश्न उपस्थित होऊ नयेत म्हणून आमदारांना हाणामारी व सभागृहात गोंधळ करून अधिवेशन गुंडाळण्याचा सत्ताधाऱ्यांचा प्रयत्न होता

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण

शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी विधानभवनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतल्यानंतर देवेंद्र फडणवीस आणि ठाकरे गटाचे आमदार आदित्य ठाकरे एकाच हॉटेलमध्ये आल्याने चर्चांना उधाण आले आहे.

महाराष्ट्र

वैष्णवी हगवणे आत्महत्या : आयपीएस जालिंदर सुपेकरांना सहआरोपी का केले नाही? विधीमंडळ समितीचे पोलिसांवर कडक ताशेरे

वैष्णवी हगवणे आत्महत्या प्रकरणामध्ये आयपीएस अधिकारी जालिंदर सुपेकर यांना सहआरोपी का केले नाही असा सवाल करत विधिमंडळाच्या महिला, बालकांच्या हक्क आणि कल्याण समितीने तपासातअनेक त्रुटी असल्याचे ताशेरे पोलिसांवर ओढले आहेत.

Manoj Tiwari
देश-विदेश

ते राजकारणाच्या कचराकुंडीत, सोबत जाईल तोही संपेल, मनोज तिवारी यांची राज ठाकरेंवर जहरी टीका

देशात आणि विशेषतः महाराष्ट्रात भाषिक आणि प्रांतीय एकतेचा जो भाईचारा आहे, तो मोडण्याचा प्रयत्न करणारा हा एक ‘प्राणी’ आहे.

Raj Thackeray
महाराष्ट्र

हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी, राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका

हिंदी भाषिकांविरोधात हिंसाचाराला खतपाणी घालण्यासह द्वेष पसरवण्याचा आरोप करत मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याविरोधात सर्वोच्च न्यायालयात जनहित याचिका दाखल झाली आहे.

Vijay Wadettiwar
मुंबई

Vijay Wadettiwar : शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे, काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांचा दावा

हाविकास आघाडीचे सरकार उलथावून सत्तेत आलेले एकनाथ शिंदे सरकार हनीट्रॅपमुळे आल्याचा दावा काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी केला आहे. कुणाच्या वैयक्तिक आयुष्यात डोकावण्याचा कुणाला अधिकार नाही म्हणून आम्ही शांत आहोत, असेही ते म्हणाले.
काँग्रेस नेते नाना पटोले यांनी गुरूवारी विधानसभेच्या पटलावर मंत्रालय, नाशिक व ठाणे हे हनीट्रॅपचे केंद्र झाल्याचा आरोप केला होता. या प्रकरणी एक पेन ड्राईव्हही सभागृहात दाखवले होते.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : खरा शकुनी मामा मातोश्रीवर, राज ठाकरे यांच्या सभेवरून नितेश राणेंचा उद्धव ठाकरेंवर निशाणा

माझा भाऊ, माझा भाऊ सुरू आहे तर सामनामध्ये त्यांच्या सभेची बातमी का छापली नाही. इतकेच बंधू प्रेम का? त्यामुळे खरा शकुनी मामा कोण हे तुम्ही समजून घ्या, तो मातोश्रीवर बसलेला आहे, असा हल्लाबोल भाजपचे मंत्री नीतेश राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केला आहे.

Thackeray brand
मुंबई

ठाकरे ब्रँड सध्या बाजारात चालत नाही, मतदारांना आवडत नाही, सुधीर मुनगंटीवार यांचा निशाणा

ठाकरे ब्रँड जिवंत असला तरी तो बाजारात चालत नाही. बाजारात अनेक ब्रँड असतात, प्रत्येक ब्रँड बाजारात चालतो असे नाही. सध्या हा ब्रँड बाजारात जनतेस पसंत नाही. मतदारांना आवडत नाही असा निशाणा माजी मंत्री आणि भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी राज आणि उद्धव ठाकरे बंधूवर साधला आहे.

मुंबई

Uddhav Thackeray : महाविकास आघाडीतील खेचाखेचीमुळेच पराभव, उद्धव ठाकरेंची कबुली

Uddhav Thackeray : विधानसभेच्या वेळी शेवटच्या दिवसापर्यंत खेचाखेच सुरू राहिली. तू तू मै मै झाले, त्याचा चुकीचा मेसेज लोकांमध्ये गेला. त्यामुळे महाविकास आघाडीचा पराभव झाला अशी कबुली शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी दिली.सामनाचे कार्यकारी संपादक संजय राऊत यांनी ब्रँड ठाकरे नावाखाली उद्धव ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे.

Nishikant Dubey
महाराष्ट्र

मुंबई गुजरातची होती, आता मराठीपेक्षा हिंदी भाषिक जास्त, खासदार निशिकांत दुबे यांनी पुन्हा महाराष्ट्राला डिवचले

बॉम्बे महाराष्ट्राचा भाग नव्हता, तो गुजरातचा भाग होता. १९५६ मध्ये भाषिक प्रांतरचना झाली तेव्हा मुंबई महाराष्ट्राचा भाग झाली. परंतु आजही मुंबईची स्थिती पाहिली तर केवळ ३१-३२ टक्केच लोक मराठी भाषिक आहेत.