Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही मराठीच अनिवार्य, विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र, शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी केले स्पष्ट
Dada Bhuse : राज्यात हिंदी नाही तर मराठी भाषा सर्व माध्यमांच्या शाळांना अनिवार्य आहे. महाराष्ट्रातील विद्यार्थी पाठीमागे राहू नये यासाठी त्रिभाषा सूत्र राबविले जात आहे, असे शालेय शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी पत्रकारांशी बोलताना सांगितले.











