Ajit Pawar : मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर अजित पवार यांची नाराजी, काय बोलायचे ते कॅबिनेटमध्ये बोला असे सुनावले
महायुती सरकारमधील घटक पक्षाच्या मंत्र्यांकडून होणाऱ्या वक्तव्यांवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली आहे. काय बोलायचे ते मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोला, असे त्यांनी सुनावले आहे.











