Arjun Meghwal डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला, अर्जुन मेघवाल यांचा आराेप
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला. तर भारतीय जनता पक्षाने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला
संविधान निर्माते भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा काँग्रेसने वारंवार अपमान केला. तर भारतीय जनता पक्षाने अनेक कृतींमधून बाबासाहेबांचा सन्मान राखला
उद्धव ठाकरे ज्यादिवशी कोकणात येतील, त्यादिवशी कोंबडी वडे आणि मासे बंद ठेवायचे, असे आदेश मी हॉटेल चालकांना दिले आहेत. दुसरे काही करत नाहीत, तेवढेच खायला कोकणात येतात,” असे म्हणत नारायण राणेंनी ठाकरेंवर निशाणा साधला आहे.
रायगडावरील वाघ्या कुत्र्याच्या समाधीचा वाद सुरू झाला आहे. यावरून खासदार उदयनराजे भाेसले यांनी एक दणका देऊन समाधी काढून टाकावी असे म्हटले आहे.
आमच्या विभागाची फाईल अर्थमंत्र्यांपर्यंत पोहोचू दिली जात नाही, असा आरोप परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी केला आहे. मार्च महिन्यासाठी फक्त ५६ टक्के पगार मिळाल्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र नाराजी निर्माण झाली आहे.
वक्फ दुरुस्ती विधेयक कायद्यात रूपांतर झाल्यानंतरही देशभरात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटत आहेत. याच पार्श्वभूमीवर कर्नाटकातील दावणगेरे येथील काँग्रेस नेते आणि माजी नगरसेवक कबीर खान यांनी आंदोलनकर्त्यांना थेट हिंसक मार्ग अवलंबण्याचा सल्ला दिला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे मोठा वाद निर्माण झाला आहे.
पुण्यातील दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाने पैशासाठी तनिषा भिसे या भगिनीला उपचार नाकारल्याने तिचा मृत्यू झाला. दोषींना वाचवण्याचा प्रयत्न केला जात आहे. या रुग्णालयाचे संचालक मंडळ बरखास्त करून सरकारने दवाखाना ताब्यात घ्यावा. डॉ. केळकर व रुग्णालयाच्या विश्वस्त मंडळावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केली आहे.
महात्मा फुलेंना केवळ ब्राह्मणांनीच नाही तर आमच्याही लोकांनी विरोध केला. ब्राह्मण समाजाच्या अनेक लोकांनी त्यांना मोलाची मदत केली.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाचे दर्शन घडवणाऱ्या 10 दिवसांच्या रेल्वे टूरची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. छत्रपती शिवाजी महाराजांची ऐतिहासिक स्थळे आणि राज्यातील इतर सांस्कृतिक स्थळे पाहता यावीत याकरता केंद्रीय रेल्वे मंत्रालयाने नवी योजना आणली आहे.
रेल्वेच्या वतीने महाराष्ट्रात १ लाख ७३ हजार कोटींची कामे सुरू आहेत. यात मुंबईसह इतर परिसरात १७ हजार कोटींची कामे सुरू आहेत. महाराष्ट्रात लवकरच नवीन सर्किट ट्रेन सुरु होणार असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.
सर्वप्रथम स्त्री शिक्षणाची शाळा जर कुणी सुरु केली असेल, तर ती थोरले प्रतापसिंह महाराज यांनी सुरु केली.
राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना माजी केंद्रीय मंत्री नारायण राणे Narayan Rane यांना अटक झाली होती.
एसटीला फायद्यात आणण्यासाठी महामंडळाची विविध शहरांमध्ये मोक्याच्या जागा खासगी विकासकांना 60 वर्षांच्या करारावर देण्याचा सरकारचा विचार आहे.