Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Shambhuraj Desai
मुंबई

Shambhuraj Desai ठाणे खाडी किनारा मार्गाच्या कामात अनियमितता नाही, शंभूराज देसाई यांनी केले स्पष्ट

ठाणे येथील खाडी किनारा मार्गाच्या कामाच्या ढोबळ अंदाजपत्रकाच्या तुलनेत कामाच्या संख्येत वाढ झाल्याने सविस्तर अंदाजपत्रकात वाढ झाली असून या प्रक्रियेत कोणतीही अनियमितता झालेली नाही, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत सांगितले.

MPSC
पुणे

MPSC एमपीएससी पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध, ३८५ जागांसाठी २८ सप्टेंबरला परीक्षा

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (एमपीएससी) २०२५ साठी महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित पूर्व परीक्षेची जाहिरात प्रसिद्ध केली आहे.

Nagpur
महाराष्ट्र

Nagpur नागपूरमध्ये दंगेखोरांकडून महिला पोलिसाचा विनयभंग, विवस्त्र करण्याचा प्रयत्न

नागपूर हिंसाचाराच्या घटनेत सोमवारी घडलेला संतापजनक प्रकारात जमावाने अंधाराचा फायदा घेत एका महिला पोलिस कर्मचाऱ्याला विवस्त्र करण्याचा प्रयत्न करून विनयभंग केल्याची घटना समोर आली आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे मोदींकडे जाऊन म्हणाले मला वाचवा, मला वाचवा , एकनाथ शिंदे यांचा गौप्यस्फोट

खुर्चीसाठी यांनी बाळासाहेब ठाकरेंचे विचार सोडले. काँग्रेससोबत जाऊन खुर्ची मिळवली आणि बाळासाहेबांची विचारधारा सोडली. परंतु त्याआधी यांचे प्रमुख उद्धव ठाकरे नरेंद्र मोदींकडे गेले होते आणि लोटांगण घालून आले. मला वाचवा, मला वाचवा म्हणाले.

Pratap Sarnaik
मुंबई

Pratap Sarnaik : राज्यातील बसस्थानके बीओटी तत्वावर अत्याधुनिक करणार, परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

राज्यातील बसस्थानके अत्याधुनिक सेवासुविधायुक्त करण्यासाठी ‘बांधा, वापरा आणि हस्तांतरित करा’ या तत्वावर विकसित करण्यावर भर देण्यात येत आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग सावंतवाडी व अंबोली, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील सिल्लोड बसस्थानकाला प्रवाशांसाठी रस्ता उपलब्ध करून देण्यात यावा तसेच जळगाव जिल्ह्यातील चोपडा बसस्थानक अत्याधुनिक बसपोर्ट उभारण्याबाबत तत्काळ कार्यवाही करण्यात यावी अशा सूचना परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांनी दिल्या.

Nitesh Rane
मुंबई

Nitesh Rane : मुख्यमंत्र्यांनी तंबी दिल्याची चर्चा पण नितेश राणे म्हणाले मी तर लाडका मंत्री

वादग्रस्त विधाने करणारे महायुतीचे मंत्री नितेश राणे यांच्या राजीनाम्याची मागणी विरोधकांकडून करण्यात आली. तसेच, आता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री नितेश राणे यांना तंबी दिल्याची चर्चा आहे. पण यावर स्वतः मंत्री नितेश राणे यांनी नकार दिला असून मी त्यांच्या लाडक्या मंत्र्यांच्या यादीमधील एक असल्याचे सांगितले.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis भरमसाठ व्याजाच्या आमिषाला भुलू नका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा सल्ला

नियमानुसार देण्यात येणाऱ्या व्याजापेक्षा दुपटीने व्याज देणाऱ्या योजनांच्या जाहिराती, भरमसाठ व्याजाच्या योजनांचे आमिष दाखवून पतसंस्थांमधील अथवा बँकांमधील ठेवीदारांची होणारी फसवणूक टाळण्यासाठी राज्यात आता ‘फायनान्शिअल इंटेलिजन्स युनिट’ स्थापन करण्यात येणार आहे.

मुंबई

Jayant Patil एमएसआरडीसीत भ्रष्टाचार, कंपन्यांच्या 35 ते 45 टक्के जास्त दराच्या निविदा जयंत पाटील यांचा आरोप

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडून (एमएसआरडीसी) राज्यातील काही रस्ते प्रकल्पांसाठी घाईघाईने निविदा काढण्यात आल्या.

Shivshahi rape case
पुणे

Shivshahi rape case शिवशाही बलात्कार प्रकरणातील दत्ता गाडेच्या वकिलावर जीवघेणा हल्ला

स्वारगेट बलात्कार प्रकरणातील आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांवर प्राणघातक हल्ला करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. साहील डोंगरे असे आरोपी दत्ता गाडेच्या वकिलांचे नाव आहे.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal : मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

मी कुठलीही शिवीगाळ केलेली नाही, अपशब्द वापरलेला नाही त्यामुळे ते वक्तव्य मागे घेण्याचा प्रश्नच येत नाही. मी शेंगाच खाल्ल्या नाही तर टरफलं का उचलू ? असा सवाल काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे.

Udayanraje
महाराष्ट्र

Udayanraje : काँग्रेसनेच द्वेष पेरला, औरंग्याची कबर देशाच्या बाहेर टाकून द्या, उदयनराजे यांचा हल्लाबोल

द्वेष पसरवण्याचे काम काँग्रेस पक्षाने जास्त केलं आहे. द्वेष त्यांनी पेरला आहे. मी आज भाजप म्हणून उत्तर देत नाही. देशाचा एक नागरिक म्हणून मी उत्तर देत आहे. औरंग्याच्या काबरीचं उदात्तीकरण होता कामा नये… तो काही संत नव्हता. त्याने देशात मोठ्या प्रमाणावर तोडफोड केली होती. त्यायी कबर काढली तर ती या देशाच्या बाहेर टाकून दिली पाहिजे अशी मागणी खासदार उदयनराजे भोसले यांनी केली.

मुंबई

Eknath Shinde एकनाथ शिंदेंची भाषा हर्षवर्धन सपकाळांवर हल्ला करण्यासाठी चिथावणी देणारी, काँग्रेसचा आरोप

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी औरंगजेबाच्या कारभाराची व देवेंद्र फडणवीस यांच्या कारभाराची तुलना केली. पण त्याचा विपर्यास करून सपकाळ यांच्यावर अत्यंत खालच्या पातळीवर टीका केली जात आहे