Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Ghayval gang
पुणे

Ghayval gang : कोथरूडमध्ये धुमाकूळ घालणाऱ्या घायवळ टोळीचा काळा इतिहास!

पुणे : Ghayval gang : शहरात सतत होणाऱ्या टोळी युद्धांमध्ये गेल्या आठवड्यातल्या घटनेने देखील भर पडली आहे. केवळ गाडीला साइड न दिल्याने घायवळ टोळीतील गुंडांनी कोथरुडमध्ये गोळीबार केला. या घटनेत एक व्यक्ति गंभीररीत्या जखमी देखील झाली. विशेष म्हणजे जखमी झालेल्या व्यक्तीची कोणतीही गुन्हेगारी पार्श्वभूमी नसल्याचं समोर आलंय.

Sadabhau Khota
महाराष्ट्र

Sadabhau Khota : आपली लढाई राजारामबापूंच्या वारसाबरोबर, पडळकरांनी असं बोलायला नको होतं, सदाभाऊ खोतांची प्रतिक्रिया

मुंबई :  Sadabhau Khota : भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) नेते जयंत पाटील यांच्यावर आक्षेपार्ह टीका करताना त्यांच्या वडिलांचा, राजारामबापू पाटील यांचा, अपमान केला. पडळकरांनी जयंत पाटील यांचा एकेरी उल्लेख करत त्यांना “बिनडोक” आणि “अक्कल नसलेला” असा उल्लेख केला. इतकेच नव्हे, तर त्यांनी जयंत पाटील हे राजारामबापू यांची औलाद नसावेत, असेही वादग्रस्त वक्तव्य केले. या वक्तव्यावरून राजकीय वर्तुळात खळबळ उडाली आहे.

Rahul Gandhi
महाराष्ट्र

Rahul Gandhi :राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर; भाजपाने पूर्ण इतिहासच काढला

मुंबई : Rahul Gandhi : गेल्या काही दिवसांपासून विरोधी पक्षनेते राहुल गांधी हे सतत निवडणूक आयोगावर वोटचोरीचे आरोप करत आहेत. मात्र त्यांनी अद्यापही न्यायालयात याविषयीचे ठोस पुरावे सादर केलेले नाहीत. मात्र आता यावरून भाजपाने राहुल गांधींना चांगलेच फैलावर घेतले आहे. राहुल गांधी म्हणजे सराईत खोटेपणा आणि माफीवीर असे म्हणत भाजपाने त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे.

मुंबई

Padalkar : पडळकरांची जीभ छाटणाऱ्याला 5 लाखांचे इनाम, पवार गटाच्या सरचिटणाचा थेट इशारा

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने राज्यभर निषेध मोर्चा काढत गोपीचंद पडळकर यांच्याविरोधात घोषणाबाजी केली आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र, मुंबई

Sanjay Raut : मुंबई लुटण्यासाठीच सगळे प्रयत्न ; मुंबई बुलेट ट्रेन वरुन राऊत यांनी सरकारला सुनावले

येत्या काही दिवसातच मुंबई-अहमदाबाद बुलेट ट्रेन प्रवाशांसाठी सुरू होणार आहे. मात्र या ट्रेनचा निर्माण हा मुंबईला लुटण्यासाठी केला जात आहे. मुंबईचा घास गिळण्यासाठी मुंबईतून सुरतला बुलेट ट्रेन निर्माण केली जात आहे. मुंबई लुटण्यासाठी हे सर्व प्रयत्न सुरू आहेत, असा आरोप संजय राऊत यांनी राज्य सरकारवर केला आहे.

पुणे

सोशल मीडियावरून पोस्ट हटविली म्हणून गुन्हा रद्द हाेणार नाही, पुण्यातील विद्यार्थीनीला न्यायालयाचा दिलासा नाहीच

ऑपरेशन सिंदूर’च्या संदर्भात वादग्रस्त पाेस्ट करणाऱ्या पुण्यातील विद्यार्थीनीला दिलासा देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. ऑपरेशन सिंदूर’बाबतची पोस्ट सोशल मीडियावरून हटविली किंवा त्याबाबत माफी मागितली

Nana Patekar
महाराष्ट्र

Nana Patekar : प्रत्येक क्रांतीची सुरुवात रंगमंचावरून, नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा : नाना पाटेकर यांचा विद्यार्थ्यांना सल्ला

सभोवतालचे भान ठेवून अभिव्यक्त व्हायला विसरू नका. एकदाच मरायचं आहे, रोज मरायचं आहे. नाटकाचा शस्त्र म्हणून वापर करा. प्रत्येक क्रांतीची सुरुवात ही रंगमंचावरून झाली आहे हे विसरू नका, असे आवाहन ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर यांनी विद्यार्थ्यांना समाजभान केले. 

Ajit Pawar
पुणे

राज्यावरील कर्जाचे प्रमाण नियंत्रणातच, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे स्पष्टीकरण

राज्यावरील कर्जाचे प्रमाण नियंत्रणात असून, ते नियमांच्या मर्यादेत आहे . सध्या राज्यावर ९.३२ लाख कोटी रुपयांचे कर्ज आहे. हे कर्ज राज्याच्या एकूण महसुलाच्या तुलनेत कमी असल्याचा दावा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केला आहे.

Sandeep Deshpande
महाराष्ट्र

Sandeep Deshpande संदीप देशपांडे यांच्या हॉटेलवरून हल्ला, इंदुरी चाट आणि बरंच काही…मुळे मनसे अडचणीत

संदीप देशपांडे यांनी दादरमध्ये “इंदुरी चाट आणि बरंच काही…” हे उपहारगृह सुरु केल्यावर त्यांच्या मराठी प्रेमावर भाजपने हल्ला चढविला.

महाराष्ट्र

Ravikant Tupkar’ दोन-चार मंत्र्यांना तुडवल्याशिवाय … रविकांत तुपकर यांचे वादग्रस्त वक्तव्य

नेपाळमध्ये ‘जेन-झी’ आंदोलनादरम्यान जनता रस्त्यावर उतरली होती आणि सरकारला हादरे बसले होते. आपल्या शेतकऱ्यांनाही न्याय हवा असेल

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता तरी नथुरामचा विखारी विचार सोडून द्यावा, हर्षवर्धन सपकाळ यांचे आवाहन

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीदिनी (2 ऑक्टोबर) विजयादशमीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाला 100 वर्ष पूर्ण होत असून हा नियतीचा एक संकेत आहे. 100 वर्ष पूर्ण करणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाने आता तरी नथुराम व विखारी विचार सोडून समता, बंधुता व सामाजिक न्यायाचे संविधान व गांधी विचार स्विकारावे, असे आवाहन महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केले आहे.

Vijay wadettiwar
मुंबई

Vijay Wadettiwar : बाहेर बोलता ते मंत्रिमंडळ बैठकीत बोला, विजय वडेट्टीवार यांचे छगन भुजबळ यांना आव्हान

राज्य सरकारने काढलेल्या जीआर मुळे ओबीसी समाजाचे नुकसान होत आहे. ओबीसी उपसमितीचे सदस्य असलेले ज्येष्ठ मंत्री छगन भुजबळ आणि पंकजा मुंडे बाहेर जी भूमिका मांडत आहेत तीच भूमिका त्यांनी बैठकीत मांडावी. ओबीसी विरोधातील हा शासन निर्णय कोण रद्द करणार, कधी करणार असा सवाल काँग्रेस आमदार विजय वडेट्टीवार यांनी उपस्थित केला आहे. शरद पवारांचा आमदार तिथे होता म्हणून लाठीमार केला का. लाठीमार करुन हिरो कोणाला व्हायचे होते, असाही सवाल त्यांनी केला.