Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rahul Gandhi
देश-विदेश

राहुल गांधींच्या ‘मत चोरी’ आरोपांना रायबरेलीतूनच धक्का; ‘हाऊस नंबर 0’ व एकाच पत्त्यावर डझनभर मतदार

काँग्रेस नेते राहुल गांधी सातत्याने देशभरात मतदार यादीतील त्रुटींवरून ‘मत चोरी’चा आरोप करत असून, निवडणूक आयोगाची प्रतिमा मलिन करण्याचा प्रयत्न करत असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

देश-विदेश

अमेरिकेला सर्वाधिक स्मार्टफोन पुरवणारा भारत; इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाचा टप्पा १२ लाख कोटींवर

भारत आता अमेरिकेला सर्वाधिक स्मार्टफोन पुरवणारा देश ठरला असून, देशातील इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनाची किंमत तब्बल १२ लाख कोटी रुपयांवर पोहोचली आहे

Prakash Ambedkar
महाराष्ट्र

किती खोटं बोलावं यालाही एक मर्यादा, प्रकाश आंबेडकर यांचा शरद पवारांवर हल्लाबोल

राहुल गांधी यांनी निवडणूक आयोगावर मत चोरीचा आरोप केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे अध्यक्ष शरद पवार यांनीही निवडणूक प्रक्रियेवर संशय व्यक्त केला.

देश-विदेश

गुरुग्राम जमीन व्यवहारात रॉबर्ट वाड्रा यांनी बेकायदेशीर कमावले ₹५८ कोटी विविध कंपन्यांमार्फत निधी वळवला, ईडीकडून आरोपपत्र

काँग्रेसच्या सरचिटणीस प्रियांका गांधी यांचे पती रॉबर्ट वाड्रा यांनी गुरुग्राम जमीन व्यवहारात बेकायदेशीर ₹५८ कोटी कमावले असून विविध कंपन्यांमार्फत निधी वळविल्याचे उघडकीस आले आहे. या प्रकरणात ईडीने आरोपपत्र दाखल केले आहे.

महाराष्ट्र

मग तेव्हाच निवडणूक आयोगाकडे तक्रार का केली नाही? मुख्यमंत्र्यांचा शरद पवार संजय राऊत यांना सवाल

निवडणुकीत गैरप्रकार करण्याचा प्रस्ताव घेऊन कोणी तुमच्याकडे आले. तेव्हाच तुम्ही निवडणूक आयोगाला तक्रार का केली नाही? तुम्ही वापर करण्याचा प्रयत्न करून बघितला का? असा सवाल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे.

देश-विदेश

धर्म विचारून नाही तर कर्म पाहून मारतो, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांचा इशारा

पहलगाम हल्ल्लाला आपण चोख प्रत्युत्तर दिले. जगाला संदेश दिला की, आम्ही कोणाला छेडत नाही, पण जर कोणी आम्हाला छेडले, तर आम्ही त्याला सोडत नाही.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis अहिल्यानगरवरुन थेट पुण्यापर्यंत रेल्वेमार्ग, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

आत्ता अहिल्यानगरवरुन रेल्वे दौंडला आणि तेथून पुण्याला जाते. मी नगरवरुन थेट पुण्यासाठी रेल्वे असावी असे मी सूचवले आहे. यामुळे शंभर ते सव्वाशे किलोमेल्टर अंतर वाचेल.

महाराष्ट्र

ईव्हीएम घोटाळ्यासाठी शरद पवारांप्रमाणे उद्धव ठाकरेंनाही लोक भेटले होते, संजय राऊत यांचा दावा

शरद पवारांना काही लोक निवडणुकीपूर्वी भेटले आणि 160 जागांवर विजय मिळवून देतो विशिष्ट रक्कम द्या अशी मागणी केली.

Dadar Kabutar Khana
मुंबई

Dadar Kabutar Khana : मोटारीवर ट्रे बसवून कबुतरांना धान्य खाऊ घालणाऱ्यावर कारवाई

दादरमधील कबुतर खाना परिसरात यापुढे कोणालाच पक्ष्यांना धान्य घालता येणार नाही, असा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाकडून कामय ठेवण्यात आला आहे.मात्र शनिवारी सोशल मीडियावर एक व्यक्ती कबुतरांना धान्य घालत असल्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला. वाहनावर ट्रे बसवून त्यावर धान्य टाकून कबुतरांना खाऊ घालत होता. महेंद्र संकलेचा यांच्यावर याप्रकरणी कारवाई करण्यात आली आहे.

देश-विदेश

Maharashtra महाराष्ट्रातील नऊ राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळले

केंद्रीय निवडणूक आयोगाने देशातील तब्बल ३३४ नोंदणीकृत पण मान्यता नसलेल्या राजकीय पक्षांना निवडणूक यादीतून वगळले आहे. यात महाराष्ट्रातील नऊ राजकीय पक्षांचा समावेश आहे.

देश-विदेश

नितीन गडकरी यांचा मतदारसंघातील साडेतीन लाख नावे वगळण्यात आल्याचा दावा, विजय वडेट्टीवार यांचा आरोप

केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गंभीर आरोप केला की त्यांच्या निवडणुकीत मतदारसंघातील ३,५०,००० नावे वगळण्यात आली. जी नावे वगळण्यात आली त्यात त्यांचे कुटुंबीय, नातेवाईक होते.

Chief Minister devendra fadanvis
मुंबई

Chief Minister devendra fadanvis : लाडकी बहीण योजना पुढील पाच वर्ष अखंडपणे सुरूच राहणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या पावलावर पाऊल टाकत महाराष्ट्रात आम्ही ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना’ सुरू केली. विरोधकांनी आधी याबाबत मोठी वावटळ उठवली. हे भाऊ निवडणुकीपुरतेच पैसे देणार आहेत. नंतर हे पैसे बंद करतील, असा अपप्रचार केला. पण मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना आम्ही सुरूच ठेवली. इतकेच नाही तर ती पुढील पाच वर्ष अखंडपणे सुरूच राहणार असून योग्यवेळी या योजनेच्या निधीत आम्ही वाढ करणार असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शनिवारी येथे बोलताना दिली.