ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड अशक्यच, निवडणूक आयोगाचा दावा
निवडणूक आयोगाने पुन्हा एकदा स्पष्ट केले की, ईव्हीएममध्ये कोणत्याही प्रकारे छेडछाड करता येत नाही. त्यामुळे निकालांबाबत शंका घेण्याचे कारण नाही, असं भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट केलं आहे











