Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Nitin Gadkari
देश-विदेश

Nitin Gadkari नितीन गडकरी यांना यंदाचा लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्कार

लोकमान्य टिळक स्मारक ट्रस्टच्या (हिंद स्वराज्य संघ) वतीने केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांना लोकमान्य टिळक राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

महाराष्ट्र

Devendra Fadnavis नगर विकास खात्याच्या खर्चावर मुख्यमंत्री ठेवणार नियंत्रण

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नगर विकास खात्याच्या खर्चावर नियंत्रण ठेवण्याचा निर्णय घेतला आहे.

पुणे

Sharad Pawar शरद पवार यांनी केले मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या बुद्धीचातुर्याचे कौतुक

बुद्धीचातुर्याच्या बळावर सत्तेत नसतानादेखील आपल्या कार्यक्षमतेचा ठसा उमटवला आहे अशा शब्दांत राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कौतुक केले आहे.

Karuna Munde
मुंबई

Karuna Munde करूणा मुंडे यांनी हनी ट्रॅप प्रकरणातील पिडीतेलाच आणले समोर

हनी ट्रॅप प्रकरणाची चर्चा सुरु असतानाच करूणा मुंडे यांनी हा हनी ट्रॅप नसून पीडितेवर लैंगिक अत्याचार झाल्याचा आरोप केला आहे.

देश-विदेश

Congress काँग्रेसला आयकर अपीलीय न्यायाधिकरणाकडून मोठा झटका, १९९ कोटींच्या उत्पन्नावर करमाफी नाकारली

काँग्रेस पक्षाला मोठा आर्थिक झटका देत, आयकर अपीलीय न्यायाधिकरण (Income Tax Appellate Tribunal – ITAT) ने २०१८-१९ या आर्थिक वर्षासाठी दाखल केलेल्या ₹१९९.१५ कोटींच्या उत्पन्नावर करमाफीची मागणी फेटाळून लावली.

Pramod Sawant
देश-विदेश

गोव्यात सक्तीच्या धर्मांतराविरोधात कायदा येणार, मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांची विधानसभेत घोषणा

गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी राज्यात सक्तीच्या धर्मांतरांना आळा घालण्यासाठी धर्मांतर विरोधी (अँटी कन्व्हर्जन) कायदा आणण्याची गरज असल्याचे विधानसभेत स्पष्ट केले. विधानसभा पावसाळी अधिवेशनात भाजपचे प्रमेन्द्र शेट आणि आम आदमी पक्षाचे क्रूझ सिल्वा यांनी उपस्थित केलेल्या चर्चेच्या अनुषंगाने हा मुद्दा समोर आला.

stray dogs
महाराष्ट्र

भटक्या कुत्र्यांची दहशत, वर्षभरात ३७ लाखांहून अधिक जणांना कुत्र्यांचे चावे, सरकारची कारवाई नियमांपुरतीच मर्यादित

देशाच्या सर्व भागात भटक्या कुत्र्यांनी दहशत माजवली आहे. गेल्या वर्षभरात ३७ लाखांहून अधिक जणांना कुत्र्यांनी चावे घेतले आहेत. त्यामुळे रेबीज होऊन ५४ जणांचा मृत्यू झाला आहे.

Governor's
देश-विदेश

Governor’s : मारहाण केली तर मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? राज्यपालांचा सवाल

मराठी बोलता येत नाही म्हणून मला कुणी मारहाण केली, तर त्याने मला लगेच घडाघडा मराठी बोलता येईल का? असा सवाल महाराष्ट्राचे राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी केला आहे . मातृभाषेचा अभिमानही बाळगला पाहिजे. त्यात कोणतीही तडजोड करता कामा नये. पण भाषेच्या मुद्यावर सहिष्णु वृ्त्ती बाळगली पाहिजे एवढेच माझे म्हणणे असल्याचेही ते म्हणाले.

Sushma Andhare
मुंबई

Sushma Andhare : सन्मानाने एक्झिट घ्या, आणखी व्हिडिओ काढायला भाग पाडू नका, सुषमा अंधारे यांचा माणिकराव कोकाटे यांना इशारा

आता या पुढचे वेगवेगळ्या कृती करतानाचे आपले व्हिडिओ आमच्याकडे आहेत. ते काढायला आम्हाला भाग पाडू नका. सन्मानाने एक्झिट घ्या. हे तुमच्यासाठी बरे राहील, असा इशारा शिवसेना ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी दिला आहे

महाराष्ट्र

छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना जागतिक वारसा स्थळांमध्ये स्थान भारतासाठी गौरव, मराठी जनतेसाठी अभिमानास्पद, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे कर्तव्यपूर्ती सोहळ्यात प्रतिपादन

छत्रपती शिवाजी महाराजांचे कार्य हे नेहमीच वैश्विक होते. छत्रपती शिवाजी महाराजांच्या १२ किल्ल्यांना युनेस्कोने जागतिक वारसा स्थळाचा दर्जा दिल्याने त्यांच्या कार्याच्या जागतिकतेला औपचारिक स्वरूपात प्रतिष्ठा लाभली आहे.

Harshwardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshwardhan Sapkal: ‘सरकार भिकारी आहे’ असे मंत्रीच म्हणत असतील तर असंवेदनशिलतेचा कळस, हर्षवर्धन सपकाळ यांची टीका

राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी सरकारच भिकारी आहे हे सांगून असंवेदनशीलतेचा कळस केला आहे. अशा मंत्र्याला एक मिनिटही पदावर ठेवण्याची गरज नाही. कोकाटेंची हकालपट्टी करण्याची हिम्मत नाही का? असा प्रश्न महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी विचारला आहे.

मुंबई

Rohit Pawar: कोर्टात खेचण्याच्या माणिकराव कोकाटे यांच्या इशाऱ्यावर रोहित पवार आक्रमक

Rohit Pawar :ज्या लोकांनी माझ्यावर खोटे आरोप करून माझी बदनामी केली आहे, त्या लोकांना मी कोर्टात खेचणार आहे. सोबतच त्या लोकांवर मी अब्रूनुकसानीचा दावा करणार आहे, असा इशारा देत दोषी ठरलो तरच राजीनामा देईल असे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले