जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य ,सुनील तटकरे यांनी कृषिमंत्री कोकाटे यांचे कान उपटले
बळीराजा संकटात असताना कृषि मंत्रिपदासारखे अतिशय महत्त्वाचे आणि संवेदनशील खाते असणाऱ्या मंत्र्याने शेतकऱ्यांच्या वेदना जाणून घेऊन काम केले पाहिजे. त्यांच्याकडून जे वर्तन झाले ते अत्यंत अयोग्य झाले











