Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

India hits Pakistan
देश-विदेश

India hits Pakistan : भारताचा पाकिस्तानला दणका, तीन लढाऊ विमाने पाडल्याची पाकच्या अधिकाऱ्यांनीच दिली कबुली

भारतावर हल्ला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या पाकिस्तानला माेठा दणका दिला आहे. भारताने पाकिस्तानची तीन लढाऊ विमाने पाडली आहेत. राजस्थानच्या जैसलमेरमध्ये पाकिस्तानचे एफ-16 पाडलं आहे. याशिवाय पाकिस्तानची JF-17 ही दोन लढाऊ विमानेही पाडण्यात आली आहेत. भारताने आमची चिनी बनावटीची दोन जेएफ-17 पाडल्याची कबुली पाकिस्तानच्या अधिकाऱ्यांनी दिली आहे.

Pakistan attack
देश-विदेश

Pakistan attack : पाकिस्तानचा हल्ला फसला; जैसलमेरमध्ये पाक लढाऊ वैमानिक जिवंत पकडला

भारतीय हद्दीत घुसखोरी करताना पाकिस्तानचा एक एफ-१६ लढाऊ विमान पाडण्यात आले असून, या विमानाचा वैमानिक भारतीय सुरक्षा दलांच्या हाती जिवंत लागला आहे. सीमा सुरक्षा दलाच्या (BSF) जलद कारवाई पथकाने (QRT) त्याला ताब्यात घेतले. सध्या त्याची ओळख जाहीर करण्यात आलेली नाही.

OTT platforms
देश-विदेश

OTT platforms : पाकिस्तानसमर्थक आणि बनावट माहिती पसरवणाऱ्या ८,००० हून अधिक X अकाउंट्सवर बंदी, OTT प्लॅटफॉर्मवरून पाकिस्तानी कंटेंट हटवण्याचे आदेश

भारत आणि पाकिस्तानदरम्यान निर्माण झालेल्या तणावपूर्ण परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर भारत सरकारने देशाच्या सायबर आणि राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने मोठा निर्णय घेतला आहे. सरकारने सोशल मीडिया प्लॅटफॉर्म X (पूर्वीचे ट्विटर) वरील ८,००० हून अधिक अकाउंट्सवर बंदी घालण्याचे आदेश दिले आहेत. हे अकाउंट्स भारतविरोधी प्रचार, बनावट माहिती, पाकिस्तानसमर्थक मजकूर आणि व्हिडिओ पसरवत असल्याचे आढळून आले आहे.

Balochistan
देश-विदेश

Balochistan : पाकिस्तानच्या फौजांना हाकलल्याचा , क्वेटावर ताबा घेतल्याचा बलुचिस्तान लिबरेशन आर्मीचा दावा

पाकिस्तानवर अनेक आघाड्यांवर तणाव निर्माण झाल्याच्या पार्श्वभूमीवर, बलुचिस्तान लिबरेशन आर्मीने (BLA) मोठा दावा केला आहे. त्यांच्या लढवय्यांनी क्वेटा शहरावर ताबा मिळवला असून, पाकिस्तानच्या लष्कराला बलुचिस्तानमधून पळवून लावल्याचे जाहीर करण्यात आले आहे.

Pune airport
पुणे

Pune airport : सीमेवरील तणावाच्या पार्श्वभूमीवर पुणे विमानतळावरील १३ फ्लाइट्स रद्द; प्रवाशांना पर्यायी सुविधा, पूर्ण परतावा

ऑपरेशन सिंदूर’नंतर निर्माण झालेल्या तणावपूर्ण वातावरणाचा परिणाम देशातील विविध विमानतळांवर जाणवू लागला असून, ८ मे २०२५ रोजी पुणे विमानतळावरून उड्डाण करणाऱ्या १३ देशांतर्गत फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत. मध्यरात्रीपासून संध्याकाळी ८ वाजेपर्यंत या फ्लाइट्स रद्द करण्यात आल्या आहेत.

देश-विदेश, महाराष्ट्र

Asim Munir भारताच्या कारवाईनंतर पाक लष्करप्रमुख असीम मुनीर यांना देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक झाल्याची चर्चा; जनरल शमशाद मिर्झा होणार नवे लष्करप्रमुख?

भारताच्या निर्णायक लष्करी कारवाईनंतर पाकिस्तानमध्ये मोठा भूकंप घडताना दिसत आहे. पाकिस्तानचे लष्करप्रमुख जनरल असीम मुनीर यांना ताब्यात घेतल्याची माहिती

देश-विदेश

Pakistan Karachi port पाकिस्तानचे कराची बंदर उध्वस्त

पाकिस्तानने केलेल्या हल्ल्याला जाेरदार प्रत्यत्तर देत भारताने पाकिस्तानचे सर्वात माेठे बंदर कराची जवळपास उध्वस्त करण्यात आले आहे.

Operation Sindoor impact
देश-विदेश

Operation Sindoor impact : पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

पाकिस्तानची दोन f16 विमाने भारतीय मिसाईल्सने पाडली; पाकिस्तानचा जम्मू, जैसलमेरवर मोठा मिसाइल हल्ला, भारताचे जोरदार प्रत्युत्तर!!

India Water Strike on Pakistan
देश-विदेश

India Water Strike on Pakistan : भारताचा पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक, बगलिहार आणि सलाल धरणाचे दरवाजे उघडल्याने अनेक भागात पूर

ऑपरेशन सिंदूर राबवून दहशतवाद्यांचे तळ उध्वस्त केल्यावर आता भारताने पाकिस्तानवर वॉटर स्ट्राईक केला आहे. हवाई हल्ल्यानंतर हतबल झालेल्या पाकिस्तानने भारतीय सीमेवर अंधाधुंद गोळीबार सुरु कला होता.

Pakistan Radar System
देश-विदेश

Pakistan Radar System : भारतीय सैन्याने पाकिस्तानची रडार सिस्टीम केली उद्ध्वस्त

ऑपरेशन सिंदूर यशस्वीपणे राबविल्यानंतर पाकिस्तानने सीमारेषेवर अंदाधुंद गोळीबार करण्यास सुरुवात केली आहे. भारताने केलेल्या एअर स्ट्राइकनंतर पाकिस्तानकडून भारतातील 15 ठिकाणांवर हल्ला करण्याचा प्रयत्न आला. त्यामुळे भारताने ऑपरेशन सिंदूर 2.0 राबवत आता पाकिस्तानची रडार सिस्टीम उद्ध्वस्त केली आहे.

Rajnath Singh
देश-विदेश

Rajnath Singh : ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले स्पष्ट

पाकिस्तानविरुद्ध ऑपरेशन सिंदूर अजूनही सुरू आहे. म्हणजेच ७ मे रोजी पाकिस्तानातील ९ ठिकाणी झालेल्या हवाई हल्ल्यानंतरही कारवाई थांबलेली नाही, असे संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी गुरुवारी स्पष्ट केले आहे.