Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

C. R. Patil
देश-विदेश

C. R. Patil : पाकिस्तानला एक थेंबही पाणी देणार नाही, जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांचा इशारा

पहलगाम येथे २२ एप्रिल रोजी झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध निर्णायक पावले उचलण्यास सुरुवात केली आहे. केंद्र सरकारने १९६० चा सिंधू जल करार निलंबित केल्यानंतर गृह मंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय बैठक पार पडली. या बैठकीत जलशक्ती मंत्री सी. आर. पाटील यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की पाकिस्तानकडे भारतातून एक थेंबही पाणी जाणार नाही.”

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis : उपहास, मुर्खासारखी विधानं करणाऱ्या उबाठाला जनता माफ करणार नाही, देवेंद्र फडणवीस यांचा ठाकरे गटावर संताप

भारतात युद्धसदृश परिस्थिती असो, देशावर हल्ला असो किंवा देशाच्या संदर्भात एखादी बाब असो, या देशातल्या राजकीय पक्षांनी कधीही पक्षाकडे पाहिलेलं नाही. ही देशाची परंपरा राहिली आहे. तरीही विराेध करणे, उपहास करणे आणि मुर्खासारखी विधाने करणे उबाठाकडून सुरू आहे. देशाची जनता त्यांना कधीही माफ करणार नाही, असा संताप मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

Eknath Shinde
महाराष्ट्र

Eknath Shinde : एकनाथ शिंदे यांचे माेठे पाऊल, पहलगाममधील आदिल हुसेनच्या घराला बांधून देणार घर

जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे पर्यटकांवर दहशतवाद्यांनी भ्याड हल्ला केला. यावेळी स्थानिक युवक सय्यद आदिल हुसैन शाह याने पर्यटकांना वाचविण्याचा प्रयत्न केला. दहशतवादी समोर आल्यानंतर आदिल शाह याने धाडस दाखवत एका दहशतवाद्याची रायफल हिसकावून घेण्याचा प्रयत्न केला. या घटनेत त्याचा देखील मृत्यू झाला. घरातील एकटा कमावता असल्याने त्याचे कुटुंब उघड्यावर आले आहे. महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आदिलच्या कुटुंबाला घर बांधून देणार आहेत.

देश-विदेश

J. P. Nadda मोदींना शक्ती लाभावी म्हणून जे. पी. नड्डा यांनी ‘दगडूशेठ’ गणपतीला अभिषेक, देशासाठी प्रार्थना

देशातील दहशतवाद संपवण्यासाठी आणि कायदा-सुव्यवस्था टिकवण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींना अधिकाधिक शक्ती प्राप्त व्हावी,

Defense Minister
देश-विदेश

Defense Minister : पाकिस्तानच्या संरक्षणमंत्र्यांच्या वल्गना, भारताला अण्वस्त्र युद्धाचा धमकीवजा इशारा

पहलगाम येथे हिंदू पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने घेतलेल्या कठोर भूमिकेवर पाकिस्तानचे संरक्षणमंत्री ख्वाजा आसिफ यांनी वल्गना करत थेट “संपूर्ण युद्ध” होण्याचा इशारा दिला आहे. भारताने पुढील पावले उचलली तर दोन्ही अण्वस्त्रधारी देशांमध्ये पूर्ण युद्ध होऊ शकते आणि जगाने याची चिंता केली पाहिजे.

Bhopal
देश-विदेश

Bhopal : भोपाळमध्ये ‘केरळा स्टोरी’ प्रेमाच्या जाळ्यात अडकवून हिंदू मुलींवर बलात्कार, धर्मांतराचा दबाव

‘केरळा स्टोरी’ चित्रपटात दाखवलेल्या घटनांप्रमाणेच एक धक्कादायक प्रकार मध्यप्रदेशातील भोपाळ येथे उघडकीस आला आहे. या प्रकरणात तीन हिंदू तरुणींना मुस्लिम तरुणांनी खोट्या नावाने फसवले, अश्लील व्हिडीओ बनवून ब्लॅकमेल केले आणि नंतर इस्लाममध्ये धर्मांतरासाठी दबाव टाकला, असा आरोप आहे.

Tulsi Gabbard
देश-विदेश

Tulsi Gabbard : दहशतवाद्यांना शोधून काढा, आमचा पूर्ण पाठिंबा, पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेच्या तुलसी गॅबर्ड यांची तीव्र प्रतिक्रिया

जम्मू-कश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या भीषण दहशतवादी हल्ल्यावर अमेरिकेच्या राजकारणी आणि नॅशनल इंटेलिजन्सच्या डायरेक्टर तुलसी गॅबर्ड यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे.या हल्ल्यासाठी इस्लामी दहशतवाद जबाबदार असल्याचे स्पष्टपणे म्हटले. अमेरिकेचा भारताला संपूर्ण पाठिंबा असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Modi government
देश-विदेश

Modi government : मोदी सरकारची उत्तुंग कामगिरी, १७ कोटी लोकांना गरिबीतून बाहेर काढल्याबद्दल भारताचे जागतिक बँकेकडून कौतुक

भारताने गेल्या दहा वर्षात गरीबी निर्मूलनात मोठे यश मिळवले आहे. १७ कोटी म्हणजेच १७१ दशलक्ष लोकांना अति-गरीबीच्या रेषेखालून वर काढण्यामध्ये मिळवलेल्या यशाबद्दल जागतिक बँकेने भारताचे मोठे कौतुक केले आहे. यासोबतच रोजगार वाढीचा दरही कार्यक्षम वयोगटातील लोकसंख्येपेक्षा अधिक असल्याची नोंदही बँकेने घेतली आहे.

Waqf Act
देश-विदेश

Waqf Act वक्फ कायदा सुधारणेवर सर्वोच्च न्यायालयाच्या प्रत्येक प्रश्नाचे केंद्र सरकारने दिले उत्तर

केंद्र सरकारने शुक्रवारी (२५ एप्रिल) वक्फ (सुधारणा) कायदा, २०२५ विरोधातील याचिकांची फेटाळणी करण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयात केली.

महाराष्ट्र

Ramdas Kadam रामदास कदम म्हणाले, २०८० पर्यंत देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री राहिले तरीही आमची काही अडचण नाही

राज्यातील महायुती सरकारमध्ये तणाव असल्याची चर्चा सध्या विराेधकांकडून केली जात आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : सर्वोच्च न्यायालयाची राहुल गांधींना सक्त ताकीद, पुन्हा सावरकरांवर अपशब्द वापरल्यास स्वतःहून कारवाई करू!

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविरोधात वादग्रस्त वक्तव्य करणाऱ्या काँग्रेस नेते राहुल गांधी यांना सर्वोच्च न्यायालयाने सक्त ताकीद दिली आहे. अशा वक्तव्यांची पुनरावृत्ती झाल्यास कोर्ट स्वतःहून (सुओ मोटो) कारवाई करेल, असा स्पष्ट इशारा दिला आहे.

UK MP Bob Blackman
देश-विदेश

UK MP Bob Blackman : पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर कारवाई केली तरी आम्ही सोबत , ब्रिटिश खासदाराचा भारताला पाठिंबा

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यावर भारताने कोणतीही कारवाई केली तरी आम्ही सोबत आहोत. भारताने पाकिस्तानात घुसून दहशतवाद्यांवर लष्करी कारवाई केली तरी आमचा पूर्ण पाठिंबा असेल, असे आश्वासन ब्रिटिश खासदार बॉब ब्लॅकमॅन यांनी दिले आहे.