Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा दहशतवादी हल्ल्यात मृत्यू

विशेष प्रतिनिधी श्रीनगर : लग्नानंतर सात दिवसांनी हनिमूनसाठी गेलेल्या भारतीय नाैदलातील अधिकाऱ्याचा पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात मृत्यू झाला आहे. त्याचबराेबर […]

महाराष्ट्र

मेळघाटातील कुपाेषणावर काय उपाययाेजना केल्या? काॅंग्रेसच्या नेत्या यशाेमती ठाकूर यांचा सवाल

अमरावती मेळघाटातील चिखलदरा आणि धारणी तालुक्यात नोव्हेंबर 2024 मध्ये 10 हजार कुपोषित बालके आढळली आहेत.

Ashish Shelar
मुंबई

Ashish Shelar : उद्धव ठाकरे हे मुंबईतील भूखंड घोटाळ्याचे बादशहा, आशिष शेलार यांचा आरोप

शिवसेना ठाकरे गट आणि राज ठाकरे यांची माणसे एकत्र येण्याची चर्चा सुरु झाल्याने राजकीय वातावरण गरम आहे. त्यातच भाजपचे मंत्री आशिष शेलार यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

Pahalgam
देश-विदेश

Pahalgam : काश्मीरमधील पहलगाममध्ये पर्यटकांवर भीषण दहशतवादी हल्ला; २५ जण ठार झाल्याची भीती

काश्मीरमधील प्रसिद्ध पर्यटनस्थळ पहलगामच्या बैसरण खोऱ्यात मंगळवारी दुपारी झालेल्या दहशतवादी हल्ल्यात किमान २५ जणांचा मृत्यू झाला असून अनेक पर्यटक गंभीर जखमी झाले आहेत. हा गेल्या काही वर्षांतील सर्वात भीषण नागरी हल्ला ठरतोय, अशी माहिती सुरक्षा यंत्रणांनी दिली आहे.

UPSC
महाराष्ट्र

UPSC 2024 निकाल जाहीर, शक्ती दुबे देशात अव्वल, पुण्याचा अर्चित डोंगरे तिसरा ; महाराष्ट्राची कामगिरी उजळली

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा परीक्षा 2024 चा अंतिम निकाल जाहीर झाला असून यंदा देशभरातील लाखो विद्यार्थ्यांमधून शक्ती दुबे यांनी अव्वल क्रमांक पटकावत देशात पहिल्या क्रमांकाचे यश मिळवले आहे. दुसऱ्या क्रमांकावर हर्षिता गोयल, तर तिसऱ्या क्रमांकावर पुण्याचा अर्चित डोंगरे असून त्याने महाराष्ट्रातून सर्वोच्च यश मिळवले आहे.

Raju Shetti
पुणे

Raju Shetti : काटामारी करून शेतकऱ्यांची सर्रास लूट, पवार काका -पुतणे मुग गिळून का गप्प? राजू शेट्टी यांचा सवाल

राज्य सरकारन AI (कृत्रिम बुध्दीमता ) तंत्रज्ञानावर भर देत उसाची उत्पादन क्षमता वाढविण्याचा प्रयत्न करत आहे. याकरिता पवार काका पुतण्यांनी विशेष लक्ष देवून राज्यातील सर्व कारखानदारांना एकत्र करून पुढील हंगामापर्यंत हा प्रयोग संपुर्ण राज्यभर यशस्वी करण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या तातडीने सादर करावा, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

नाशिकमध्ये 2027 साली होणाऱ्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने नाशिक परिसरात वाढणारी रहदारी, साधू-संत-महंत आणि भाविकांची होणारी गर्दी याचा विचार करून योग्य नियोजन करणे आवश्यक आहे. या पार्श्वभूमीवर नाशिक बाह्यवळण प्रकल्पाचा प्रस्ताव मंत्रिमंडळाच्या मान्यतेसाठी तातडीने सादर करावा, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले.

देश-विदेश

Narendra Modi पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजेशाही स्वागत, विमानाला सौदी लष्कराकडून जेट फायटरने एस्कॉर्ट

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सूफी अरेबियाने मानवंदना दिली आहे. विमानाला सौदी लष्कराकडून जेट फायटरने एस्कॉर्ट करून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे राजेशाही स्वागत केले.

Anurag Kashyap
मुंबई

Anurag Kashyap : अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची मागितली जाहीर माफी

ब्राह्मणावर मी मुतीन… काही प्रॉब्लेम? अशी घाणेरडी प्रतिक्रिया सोशल मीडियावर देणाऱ्या दिग्दर्शक अनुराग कश्यपने ब्राह्मण समाजाची जाहीर माफी मागितली आहे. रागाच्या भरात मी माफी मर्यादा विसरलो आणि ब्राह्मण समाजाला बरंवाईट म्हणालो, असे त्याने म्हटले आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : उध्दव ठाकरे यांचे वागणे शाळेतल्या पाेरासारखे, उदय सामंत म्हणाले राज ठाकरे झुकणार नाहीत

मी जेव्हा शालेय जीवनात पाचवी-सहावीत असताना आम्ही जेव्हा मित्र-मित्र भांडायचो, आम्ही एकमेकांना, सांगायचो की, “तू याच्याशी बोलायचे नाही, त्याच्याशी बोलायचे नाही.” असे काही राजकारणात होईल, असे मला वाटत नाही, असे उदाहरण देत उध्दव ठाकरे शाळेतल्या पाेरासारखे वागत असल्याचे सांगत राज ठाकरे हे एक स्वाभिमानी नेतृत्व आहे; ते अशा अटीसमोर झुकतील असे मला वाटत नाही, असे उद्याेग मंत्री उदय सामंत यांनी सांगितले.

Uddhav-Raj
महाराष्ट्र

Uddhav-Raj : उद्धव- राज युती झाली तर हत्तीवरून साखर पेढे वाटणार, ठाकरे गटाच्या नेत्याची घाेषणा

जर उद्धव साहेब आणि राज साहेबांचे विचार जुळले आणि युती झाली, तर आम्ही शिवसैनिक सोलापूर जिल्ह्यातून हत्तीवरून साखर आणि पेढे वाटू, अशी घोषणा शिवसेना ठाकरे गटाचे उपनेते शरद कोळी यांनी केली आहे.

Ramdas Athawale
महाराष्ट्र

Ramdas Athawale : स्वत:ला सुप्रीम समजू नये, रामदास आठवले यांनीही सर्वाेच्च न्यायालयाला सुनावले

उपराष्ट्रपती जगदिप धनखड, भाजपचे खासदार निशिकांत दुबे यांच्यानंतर आता केंद्रीय सामाजिक न्याय राज्य मंत्री रामदास आठवले यांनीही सर्वाेच्च न्यायालयाला सुनावले आहे. कायदे तयार करणे हे संसदेचे काम आहे.