Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Waqf Amendment Act
देश-विदेश

Waqf Amendment Act : वक्फ सुधारणा कायद्याचा प्रत्यक्ष फायदा मुस्लिम समाजालाच; पन्ना जिल्ह्यात अनधिकृत मदरशाचे स्वयंस्फूर्तीने पाडकाम

वक्फ सुधारणा कायद्यावर विरोधकांकडून टीका होत असली तरी या कायद्याचा थेट लाभ मुस्लिम समाजालाच होत असल्याचे प्रत्यक्ष उदाहरण मध्य प्रदेशातील पन्ना जिल्ह्यात पाहायला मिळाले आहे. येथील बीडी कॉलनी परिसरात गेली ३० वर्षे अनधिकृतरीत्या सुरू असलेल्या मदरशाचे पाडकाम स्थानिक प्रशासनाच्या देखरेखीखाली करण्यात आले

महाराष्ट्र

लाडक्या बहिणींमुळे निवडून आलो, गुलाबराव पाटील म्हणाले मला गॅरंटी नव्हती

आपण निवडून येणार याची मलाही गॅरंटी नव्हती, पण लाडक्या बहिणीनी साथ दिल्याने आम्हाला मोठा आधार मिळाला आहे.

महाराष्ट्र

चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस, आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत, संदीपान भुमरे यांची टीका

जिल्ह्यात ठाकरे यांच्या पक्षात खैरे आणि दानवे आणि वरदेखील ते बाप-लेक दोघेच राहणार आहेत.चंद्रकांत खैरे ढोंगी माणूस असून आता त्यांनी नातवंडं सांभाळावीत अशी टीका खासदार संदीपान भुमरे यांनी शिवसेना ठाकरे गटावर केली.

Bhushan Gavai
देश-विदेश

Bhushan Gavai : बुलडोझर कारवाई विरोधात सरकारला फटकारणारे न्यायमूर्ती भूषण गवई होणार सरन्यायाधीश

देशाचे सरन्यायाधीश संजीव खन्ना निवृत्त झाल्यानंतर पुढील सरन्यायाधीश महाराष्ट्रातील प्रसिद्ध विधिज्ञ आणि आंबेडकरी चळवळीचा वारसा लाभलेले न्यायमूर्ती भूषण गवई होणार आहे. ते 52 वे सरन्यायाधीश म्हणून 14 मे रोजी शपथ घेणार आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुरमु त्यांना सरन्यायाधीश पदाची शपथ देतील.

Ashtavinayak Ganpati,
पुणे

Ashtavinayak Ganpati : अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू, भाविकांना दर्शनासाठी पोशाख निश्चित

चिंचवड देवस्थान ट्रस्टकडून अष्टविनायक गणपतींसह पाच मंदिरात ड्रेसकोड लागू करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. चिंचवड देवस्थान ट्रस्टने पत्रक जारी करत माहिती दिली आहे. मंदिराचं पावित्र्य राखण्यासाठी वस्त्रसंहितेचा निर्णय घेण्यात आला असल्याचे चिंचवड देवस्थान ट्रस्टने या पत्रकात म्हटले आहे.

मुंबई

Kalyan rape case : कल्याण बलात्कार प्रकरणातील आरोपीची कारागृहात आत्महत्या

कल्याण पूर्वेकडील एका 13 वर्षीय मुलीचं अपहरण करत, तिच्यावर अत्याचार करून हत्या केल्या प्रकरणातील आरोपी विशाल गवळी याने रविवारी सकाळी तळोजा मध्यवर्ती कारागृहात आत्महत्या केली.

महाराष्ट्र

नोकरीच्या आमिषाने सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीय तरुणांची म्यानमार मधून थरारक सुटका

नोकरीच्या आमिषाने सायबर गुलाम बनविलेल्या ६० भारतीय तरुणांची महाराष्ट्र सायबर विभागाने म्यानमारमध्ये सायबर ठगांच्या गुलामगिरीतून थरारक सुटका केली .

Ponmudi
देश-विदेश

Ponmudi : तमिळनाडूचे मंत्री पोनमुडी यांचे वादग्रस्त विधान, उपमहासचिव पदावरून हटवले, मात्र मंत्रिपद कायम

तमिळनाडूचे उच्चशिक्षण व वनमंत्री आणि डीएमकेचे ज्येष्ठ नेते के. पोनमुडी यांनी हिंदू धर्मातील शैव-वैष्णव परंपरा आणि महिलांविषयी केलेल्या वादग्रस्त विधानामुळे मोठा राजकीय व सामाजिक वाद निर्माण झाला आहे. त्यांच्या वक्तव्यामुळे भावनांना ठेच पोहोचल्याचे सांगत अनेक हिंदू संघटनांनी तसेच राजकीय नेत्यांनी संताप व्यक्त केला असून, त्यांच्या मंत्रिपदावर कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.

Sharad Pawar MLA
महाराष्ट्र

Sharad Pawar MLA : शरद पवारांच्या आमदाराची गुंडगिरी, सरकारी अधिकाऱ्याला शिवीगाळ करत जीवे मारण्याची धमकी

बीड जिल्ह्यातील आणखी एका आमदाराच्या गुंडगिरीचा प्रकार समाेर आला आहे. शरद पवारांच्या पक्षाचे आमदार आमदार संदीप क्षीरसागर यांनी च सरकारी अधिकाऱ्याला फोन करुन शिवीगाळ आणि जीवे मारण्याची धमकी दिल्याचे प्रकरण समोर आले आहे. त्यांच्यावर वार करण्याची धमकीही दिली.

Murshidabad
देश-विदेश

Murshidabad : वक्फ सुधारणा कायद्याविरोधातील निदर्शने: मुरशीदाबादमध्ये हिंसाचार, बाप-लेकाची निर्घृण हत्या

पश्चिम बंगालमधील मुरशीदाबाद जिल्ह्यात वक्फ सुधारणा कायद्याविरोधात सुरू निदर्शनांनी शनिवारी हिंसक वळण घेतले. जाफराबाद या अतिदुर्गम भागात जमावाने हल्ला करत बाप-लेकाची निर्दय हत्या केली. तर शुक्रवारी शमशेरगंज परिसरात गोळी लागलेल्या एका व्यक्तीचा मृत्यू झाला. या प्रकरणात आतापर्यंत ११८ जणांना अटक करण्यात आली असून, पोलिसांकडून छापेमारी सुरूच आहे.

Sanjay Raut
महाराष्ट्र

Sanjay Raut जास्त भेकू नये गप्प बसावं गाढवाने, संजय राऊतांवर शिवसेना शिंदे गटाचा पलटवार

शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या ट्विटवर शिंदे गटाने पलटवार करत थेट गाढवाची उपमा दिली आहे. संजय राऊत यांच्या दरराेज सकाळी नऊ वाजता पत्रकार परिषद घेण्यावरून बाेचरी टीका केली आहे.

मुंबई

Jayant Patil : कर्जमाफी सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ, जयंत पाटील यांची टीका

कर्जमाफी ही फक्त सत्ताधाऱ्यांच्या शब्दाची वाफ आहे हे शेतकऱ्यानेही ओळखले आहे. सततचा दुष्का, अवकाळी पाऊस ह्याने तर शेतकरी पिचला आहेच