Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Harshvardhan Sapkal
मुंबई

Harshvardhan Sapkal : न्यायपालिकेतही भाजपाचा थेट प्रवेश, निष्पक्षपणा धोक्यात? हर्षवर्धन सपकाळ यांचा आरोप

लोकशाहीच्या चार स्तंभापैकी न्यायपालिका हा एक अत्यंत महत्वाचा स्तंभ आहे. सर्वसामान्य जनतेचा आजही न्यायपालिकेवर विश्वास आहे परंतु मागील काही वर्षातील घटना पाहता न्यायपालिकेवरचा विश्वासही डळमळीत होत चालला आहे. आता तर थेट न्यायाधिशपदावरही सत्ताधारी भाजपाच्या पदाधिकाऱ्यांची नियुक्ती होत असेल तर ते निष्पक्षपातीपणे न्याय देतील याबाबत शंका नक्कीच येऊ शकते आणि हा प्रकार लोकशाहीला अत्यंत घातक आहे, असे मत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी व्यक्त केले आहे.

Priyanka Gandhi
देश-विदेश

कोण खरा भारतीय आहे हे न्यायालय ठरवू शकत नाहीत, राहुल गांधी यांच्याबाबत टिप्पणीवर प्रियांका गांधी यांचे उत्तर

राहुल गांधी लष्कराच्या विरोधात कधीही बोलू शकत नाहीत. राहुल गांधींच्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेतला गेला आहे.

High Court
मुंबई

High Court : कबुतर खाना अचानक बंद करणे अयोग्य, उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडण्याचे मुख्यमंत्र्यांचे आदेश

दादरमधील कबुतर खाना अचानक बंद करणे योग्य नाही. या संदर्भात राज्य सरकार आणि महानगरपालिकेने उच्च न्यायालयात ठाम भूमिका मांडावी, असे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले आहेत. पर्यायी व्यवस्था होईपर्यंत कंट्रोल फीडिंग करा, तांत्रिक पद्धतीने स्वच्छता करण्याचे निर्देश देखील फडणवीस यांनी दिले आहेत.

Mahadevi to Nandani Math.
मुंबई

Mahadevi to Nandani Math : महादेवीला नांदणी मठात परत आणण्यासाठी राज्य शासनही सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करणार

नांदणी मठातील (ता. शिरोळ, जि. कोल्हापूर) माधुरी हत्तीण पुन्हा नांदणीत यावी, अशी जनभावना आहे. ही लक्षात घेऊन नांदणी मठाने सर्वोच्च न्यायालयात पुनर्विचार याचिका दाखल करावी. राज्य शासनही स्वतंत्र पुनर्विचार याचिका दाखल करून सर्वोच्च न्यायालयात हत्ती परत देण्यासंदर्भात भूमिका मांडेल, असे सांगून याप्रकरणी राज्य शासन पूर्णपणे मठाच्या पाठीशी असल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केले.

Satya Pal Malik
देश-विदेश

Satya Pal Malik : जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन

जम्मू-काश्मीरचे माजी राज्यपाल सत्यपाल मलिक यांचे निधन झाले आहे. त्यांच्यावर दिल्लीतील राम मनोहर लोहिया रुग्णालयात उपचार सुरू होते. त्यांनी जम्मू-काश्मीर, गोवा आणि मेघालय सारख्या राज्यांमध्ये राज्यपाल म्हणून काम केले होते.

Narendra Modi
देश-विदेश

Narendra Modi : ऑपरेशन सिंदूरवर चर्चेची मागणी करुन विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा हल्लाबोल

संसदेत ऑपरेशन सिंदूरवर चर्चा करण्याची मागणी करुन विरोधकांनी स्वतःच्या पायावर धोंडा मारुन घेतला,असा हल्लाबोल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केला.

मुंबई

Agriculture Minister : वाकडं काम ही गावातील बोली भाषा, कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांचे स्पष्टीकरण

Agriculture Minister : वाकडं काम ही गावातील बोली भाषा आहे. अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांची अडवणूक करू नये यासाठी मी बोली भाषेत बोललो होतो. माझ्या बोली भाषेचा विपर्यास केला गेला, असे स्पष्टीकरण कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.

महाराष्ट्र

मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत निष्पाप हिंदूंना अडकवले, काँग्रेस, ‘सपा’वर मुख्यमंत्री योगींची टीका

मालेगाव बॉम्बस्फोट घटनेत निष्पाप हिंदूंना अडकवून राष्ट्रप्रेमी नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्रयत्न केला. दहशतवादाबाबत त्यांचे मवाळ धोरण, जातीच्या आधारावर समाजचे विभाजन करण्याची त्यांची रणनीती देशासाठी घातक आहे

देश-विदेश

Mamata Banerjee ममता बॅनर्जींच्या तृणमूलमधील वाद चव्हाट्यावर; कल्याण बॅनर्जींनी दिला पदाचा राजीनामा

तृणमूल कॉंग्रेसमधील अंतर्गत वाद उफाळून आला असून खासदार कल्याण बॅनर्जी यांनी लोकसभेतील मुख्य प्रतोद पदाचा राजीनामा दिला आहे. राजीनामा देताना त्यांना आपल्यावर सर्व खापर फोडण्यात आल्याचा आरोप केला आहे.

Uddhav Thackeray
मुंबई

Uddhav Thackeray : इंडिया आघाडी बैठकीसाठी उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार, राहुल गांधींसोबत स्नेहभोजन करणार

मुंबई महापालिका समोर ठेऊन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आणि शिवसेना ठाकरे गटाचे अध्यक्ष उद्धव ठाकरे यांच्यात युती होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यात आता इंडिया आघाडीची बैठक राजधानी दिल्लीत होणार असून उद्धव ठाकरे दिल्लीला जाणार आहेत.

Khalid Ka Shivaji
मुंबई

Khalid Ka Shivaji : खालिद का शिवाजी’ चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात

खालिद का शिवाजी’ हा मराठी चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वीच वादाच्या भोवऱ्यात सापडला आहे. यातील काही दावे, संदर्भ यामुळे चित्रपटावर बंदी घालण्याची जोरदार मागणी हिंदू महासभेने केली आहे. त्यासाठी त्यांनी सेन्सॉर बोर्ड तसेच निर्मात्याला पत्र पाठवले आहे.

OBC reservation
देश-विदेश

OBC reservation : नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका

सर्वोच्च न्यायालयाने नव्या प्रभाग (वॉर्ड) रचनेला आणि ओबीसी आरक्षणाला आव्हान देणाऱ्या सर्व याचिका फेटाळून लावत, निवडणुकांना मंजुरी दिली आहे. त्यामुळे आता संपूर्ण राज्यभरात स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका नव्या प्रभाग रचनेनुसार आणि 27 टक्के ओबीसी आरक्षणासह होणार हे निश्चित झाले आहे. त्यामुळे महापालिका, नगरपालिका आणि जिल्हा परिषद निवडणुकांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.