Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

मुंबई

Bhaskar Jadhav : वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ, भास्कर जाधव यांनी कोणाला दिला सल्ला ?

Bhaskar Jadhav : शिवसेना ठाकरे गटाचे काही दिवसांपासून नाराज असणारे नेते भास्कर जाधव यांनी व्हॉट्सॲप स्टेटसवरून ते नाराज असल्याची चर्चा पुन्हा एकदा सुरु झाली आहे. मी नाराज नाही, हे माध्यमांसमोर वारंवार सांगताना भास्कर जाधव यांनी आपल्या स्टेटसवर ‘वेळीच एखाद्या व्यक्तीची किंमत समजून घ्या, वेळ गेल्यावर पश्चात्ताप करत बसणं व्यर्थ आहे. दिव्याला तेलाची गरज तो तेवत असताना असते, असे म्हटले आहे.

Sanjay Raut
मुंबई

Sanjay Raut : हा तर भ्रष्टाचार, माळेगाव कारखान्याच्या विजयावरून संजय राऊत यांचा अजित पवारांवर निशाणा

राज्यावर कर्जाचा भार वाढत चालला आहे. पण, उपमुख्यमंत्री अजित पवार आपल्या एका गावातील कारखान्यासाठी ते 500 कोटी रुपये द्यायला तयार आहेत. यालाच साध्या सोप्या भाषेत सरकारी पैशाचा अपव्यय आणि भ्रष्टाचार म्हणतात, असा आरोप शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.

rajnath singh
देश-विदेश

Rajnath Singh : दहशतवादाची केंद्रे लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, चीनच्या भूमीतून सरंक्षण मंत्र्यांचा पाकिस्तानला इशारा

दहशतवादाची केंद्रं कुठे आहेत हे भारताने दाखवून दिले आहे. मात्र दहशतवादाची ही केंद्रे आता सुरक्षित नाहीत हे त्यांनी लक्षात ठेवावे. आम्ही त्यांना लक्ष्य करण्यास मागे पुढे पाहणार नाही, हे आम्ही दाखवून दिले आहे, असा इशारा सरंक्षण मंत्री राजनाथ सिंह (Rajnath Singh) यांनी पाकिस्तानला चीनच्या भूमीतून दिला आहे.

Devendra Fadnavis
मुंबई

Devendra Fadnavis : नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची माहिती

एकेकाळी केवळ धार्मिक आणि कृषी केंद्र म्हणून ओळखले जाणारे नाशिक आता संरक्षण उत्पादन क्षेत्रातील ‘न्यू मॅग्नेट’ बनणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने सर्वाधिक गुंतवणूक आकर्षित केल्याने सध्या डिफेन्स कॉरिडॉर जरी उत्तर प्रदेश आणि तामिळनाडूत असला तरी त्याहीपेक्षा मोठा संरक्षण कॉरिडॉर नाशिकजवळ विकसित होणार आहे, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली.

Sharad Pawar
मुंबई

Sharad Pawar : सरकारच्या विरोधात बातमी देणाऱ्या पत्रकारांना धमकी, शरद पवार यांचा सरकारवर आरोप

जे वृत्तपत्र त्यांचं स्वच्छ मत मांडत आहेत आणि सरकारच्या विरोधात आहेत, अशा वृत्तपत्रांना किंवा तेथील पत्रकाराला सरकारच्या मुख्यालयातून फोन जातो. त्यांना सांगण्यात येतं की ही बातमी अशी छापू नका. एक प्रकारची धमकी पत्रकारांना दिली जात आहे असा आरोप करत राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी त्यामुळे अघोषित आणीबाणी आणि घोषित आणीबाणी यातील काय फरक असा सवाल केला आहे.

Malegaon Cooperative Sugar Factory elections
पुणे

Malegaon Cooperative Sugar Factory elections : माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांचा एकहाती विजय, चंद्रराव तावरे वगळता विरोधकांचे सर्व उमेदवार पराभूत

संपूर्ण राज्याचे लक्ष लागलेल्या माळेगाव सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत अजित पवार यांनी एकहाती विजय मिळवला आहे. काट्याच्या लढतीत अजित पवारांच्या पॅनेलचे 20 उमेदवार विजयी झाले आहेत. विरोधी सहकार बचाव पॅनेलचे प्रमुख चंद्रराव तावरे यांचा अपवाद वगळता एकही उमेदवार निवडून येऊ शकला नाही. शरद पवार यांच्या पॅनेलचा दारुण पराभव झाला.

Yogesh Kadam
पुणे

Yogesh Kadam : सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविण्यासाठी समिती, गृह राज्यमंत्री कदम यांची घोषणा

सार्वजनिक ठिकाणी सीसीटीव्ही बसविताना शासकीय यंत्रणांमध्ये समन्वय रहावा यासाठी धोरण ठरविले जाईल, अशी घोषणा गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी मुंबई येथे झालेल्या बैठकीत केली.

Prakash Ambedkar
Uncategorized

मतचोरीचा आरोप करणारी याचिका फेटाळली, न्यायालयाचा वेळ वाया घालवला म्हणून प्रकाश आंबेडकर यांना न्यायालयाने फटकारले

वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख प्रकाश आंबेडकर यांनी महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत मतदानाची वेळ संपल्यावर 76 लाख लोकांनी मतदान केल्याचा आरोप करत याबाबत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. ही याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे.

देश-विदेश

आता काही लोकांसाठी मोदी प्रथम आणि देश द्वितीय, मल्लिकार्जुन खर्गे यांचा आपल्याच खासदाराला टोला

आमच्यासाठी देश सर्वप्रथम आहे. पण आता काही लोक मोदी प्रथम आणि देश द्वितीय असल्याचे म्हणत आहेत. तर आम्ही त्यात काय करणार?

महाराष्ट्र

Electricity राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदरात कपात, घरगुती ग्राहकांसोबत औद्योगिक आणि व्यावसायिक वीजदरात कपात

राज्याच्या इतिहासात प्रथमच वीजदर कमी होणार आहेत. राज्यातील वीज ग्राहकांसाठी वीजदर ठरविण्यासाठी महावितरणने दाखल केलेल्या याचिकेवर महाराष्ट्र विद्युत नियामक आयोगाने निर्णय दिला असून घरगुती, औद्योगिक आणि व्यावसायिक अशा सर्व ग्राहकांच्या वीजदरात आगामी पाचही वर्षात कपात करण्याचा आदेश दिला आहे.

Harshvardhan Sapkal
महाराष्ट्र

Harshvardhan Sapkal ११ वर्षापासून सुरु असलेल्या अघोषित आणीबाणीचे काय? हर्षवर्धन सपकाळ यांचा सवाल

देशातील तत्कालीन परिस्थितीमुळे इंदिराजी गांधी यांना आणीबाणीचा निर्णय घ्यावा लागला होता. त्यावेळी झालेल्या काही घटनांवर इंदिरा गांधी, सोनिया गांधी व राहुल गांधी यांनी प्रशासनाकडून काही चूका झाल्याचे मान्य केले आहे

CBSE 10th board
पुणे

CBSE 10th board आता सीबीएसई दहावीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) मोठा निर्णय घेत २०२६ पासून १०वीच्या बोर्डाच्या परीक्षा वर्षातून दोनदा घेण्यास मान्यता दिली आहे. परीक्षा नियंत्रक संयम भारद्वाज यांनी यासंदर्भात माहिती दिली.