Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

देश-विदेश

एअर इंडियाचे विमान कोसळले; अहमदाबादमध्ये भीषण विमान दुर्घटना

गुजरातमधील अहमदाबादमध्ये आज एक मोठी विमान दुर्घटना घडली आहे. प्रवाशांना घेऊन लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाच्या विमानाला अपघात झाला.

मुंबई

Raj Thackeray : राज ठाकरे वाढदिवसाच्या दिवशी कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत, पत्र लिहून सांगितले कारण

Raj Thackeray : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांचा वाढदिवस 14 जून रोजी आहे. मात्र वाढदिवसाच्या दिवशी राज ठाकरे कार्यकर्त्यांना भेटणार नाहीत. त्याचे कारण सांगणारे पत्र त्यांनी मनसैनिकांना पाठवले आहे. या पत्रात त्यांनी मनसैनिकांना शिवतीर्थावर येऊ नये असे आवाहन केले

Narendra Modi, Sharad Pawar
महाराष्ट्र

Sharad Pawar : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी केली शरद पवार यांच्या तब्येतीची विचारपूस; पवार म्हणाले, मी आभारी आहे

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा आणि ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्या प्रकृतीची विचारपूस केल्याचे वृत्त समोर आले आहे. यावर प्रतिक्रिया देताना शरद पवार म्हणाले, “आभारी आहे, असे पवार म्हणाले.

Raj Thackeray
मुंबई

Raj Thackeray ठाकरे बंधूंच्या युतीला घोषणेपूर्वीच सुरुंग? मुंबईत राज ठाकरे-मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची गुप्त भेट!

महाराष्ट्राच्या राजकारणात मागील काही दिवसांपासून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना या दोन्ही पक्षांच्या युतीची चर्चा सुरु आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : प्रयागराज महाकुंभ मेळ्यात चेंगराचेंगरीत मृत्यू, बीबीसीच्या बातमीवरून राहुल गांधी यांची उत्तरप्रदेश सरकारवर टीका

प्रयागराज येथे २०२५ च्या महाकुंभ मेळ्यात मौनी अमावस्येच्या दिवशी झालेल्या चेंगराचेंगरीत मृत्यू झालेल्यांच्या आकडेवारीवरून लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी उत्तर प्रदेश सरकारवर टीका केली आहे. चेंगराचेंगरीत किमान ८२ लोकांचा मृत्यू झाला असून, सरकारने केवळ ३७ मृत्यूंचीच अधिकृत नोंद केली आहे, असा दावा एका बीबीसी या वृत्तवाहिनीने केला आहे.

High Court
मुंबई

High Court : विद्यार्थ्यांना दिलासा, मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणवर कुठलीही स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार

मराठा समाजाच्या एसईबीसी आरक्षणवर कुठलीही स्थगिती देण्यास उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे मराठा विद्यार्थ्याना आर्थिक दुर्बल घटकातून ( एसईबीसी) प्रवेशाचा मार्ग मोकळा झाला आहे. आता पुढ़ील सुनावणी पुढील महिन्यत 18-19 जुलैला होणार आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : कर्नाटकातील जातनिहाय सर्वेक्षण रद्द, राहुल गांधी यांच्या आरोपांनंतर काँग्रेसचा सामाजिक न्यायाचा अजेंडा फसला

कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने राज्यातील जातनिहाय सर्वेक्षणाचा अहवाल सादर होण्यापूर्वीच तो रद्द केल्याने काँग्रेसचा सामाजिक न्यायाचा दावा धुळीस मिळाला आहे. काही दिवसांपूर्वीच राहुल गांधी यांनी केंद्र सरकारवर जातनिहाय सर्वेक्षण व्यवस्थित न केल्याचा आरोप केला होता, आणि त्यानंतरच त्यांच्या स्वतःच्या पक्षाने राज्यात केलेला सर्वे रद्द केला आहे.

S. Jaishankar
देश-विदेश

S. Jaishankar : पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाचे भूत एक दिवस तुमच्याही मानगुटीवर बसेल, एस. जयशंकर यांचा पाश्चिमात्य राष्ट्रांना इशारा

भारताची दहशतवादाविरुद्ध लढाई केवळ दोन देशांमधील प्रश्न आहे. जागतिक पातळीवरील दहशतवादाविरुद्धचा लढा आहे. आज दुर्लक्ष केले तर पाकिस्तान पुरस्कृत दहशतवादाची उद्या तुमच्याही मानगुटीवर बसेल असा इशारा परराष्ट्रमंत्री एस जयशंकर यांनी पाश्चिमात्य राष्ट्रांना दिला आहे.

Ajit Pawar
पुणे, महाराष्ट्र

अजित पवार आणि संजय शिरसाट यांच्यात समेट; निधी वाटपावरून निर्माण झालेला वाद मिटला

उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार आणि सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांच्यात निधी वाटपावरून निर्माण झालेल्या वादावर अखेर पडदा पडला आहे

police
महाराष्ट्र

पोलिसांवर खोटे आरोप करताय.. सावधान, समाज माध्यमांत खोटी माहिती पसरवून पोलीस दलाची प्रतिमा मलीन करणाऱ्यावर गुन्हा

पोलिसांवर खोटे आरोप करण्याची सवय असणाऱ्यांना आता सावध राहावे लागणार आहे. पोलीस दलाची प्रतिमा बदनाम मलिन करणाऱ्यांवर आता कडक कारवाई होऊ लागली आहे.

Raju Shetty
महाराष्ट्र

Raju Shetty बोगस व लिंकींगने खत विक्री करणा-या कंपन्यावर कारवाई करा, राजू शेट्टी यांची मागणी

पावसाने उघडीप दिल्याने राज्यात पेरणी व लागणीची लगबग सुरू असताना शेतकरी खताची खरेदी मोठ्या प्रमाणात करू लागले आहेत. राज्यामध्ये युरीया , डी. ए. पी. व इतर खतांची टंचाई भासवून सर्रास लिंकींग केले जात आहे

महाराष्ट्र

विधानसभेतील ‘मतचोरी’ विरोधात उद्या गुरुवार १२ जून रोजी काँग्रेसचे राज्यभर मशाल मोर्चे

विधानसभा निवडणुकीत मतांची चोरी करून राज्यात भाजपा युती सरकार सत्तेत आले आहे. निवडणूक आयोगाच्या मदतीने मतांवर दरोडा टाकलेला असून या मतचोरीची चौकशी केली जात नाही.