Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

Rohit Pawar
महाराष्ट्र

Rohit Pawar : पाकिस्तान सुधारणार नाही; इंदिरा गांधींसारखी ठाम भूमिका घ्या, रोहित पवार यांचा सरकारला सल्ला

भारत-पाकिस्तानदरम्यान झालेल्या युद्धविरामाच्या घोषणेनंतर केवळ तीन तासांतच पाकिस्तानने शस्त्रसंधीचं उल्लंघन करत सीमारेषेवर गोळीबार आणि ड्रोन हल्ल्यांचा प्रयत्न केला. यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) चे आमदार रोहित पवार यांनी तीव्र प्रतिक्रिया नोंदवत केंद्र सरकारला इंदिरा गांधींसारखी कणखर भूमिका घेण्याचा सल्ला दिला आहे.

Modi government
देश-विदेश

Modi government : मोदी सरकारने युद्धविरामाची माहिती द्यावी, अमेरिकेच्या भूमिकेवरही प्रकाश टाकावा, भारत विरोधकांचा सवाल :

भारत आणि पाकिस्तान यांच्यात झालेल्या युद्धविरामाच्या पार्श्वभूमीवर विरोधी पक्षांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकारकडे युद्धविरामाची सविस्तर माहिती जाहीर करण्याची मागणी केली आहे. या मुद्द्यावर खास संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्याची मागणीही केली आहे.

Foreign Secretary
देश-विदेश

Foreign Secretary : परराष्ट्र सचिव म्हणाले- भारतीय लष्कराला फ्रीहँड दिला; पाकिस्तानला भारतीय सीमेत प्रवेश करायचा होता; लष्कराची प्रत्युत्तराची कारवाई

भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविराम ३ तासही चालू शकला नाही. यावर परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यात म्हटले आहे की, ‘गेल्या काही तासांपासून पाकिस्तानकडून युद्धबंदी कराराचे उल्लंघन केले जात आहे. भारतीय सैन्य प्रत्युत्तर देत आहे आणि अतिक्रमणाचा सामना करत आहे. हे अतिक्रमण अत्यंत निषेधार्ह आहे आणि त्यासाठी पाकिस्तान जबाबदार आहे.

देश-विदेश, विश्लेषण

भारताने आधी हल्ला केला, भारताला त्याची किंमत चुकवावी लागेल, पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांचा खोटा दावा

भारताने पाकिस्तानवर आधी हल्ला केला. आणि याची किंमत त्यांना मोजावी लागेल, असा खोटा दावा पाकिस्तानचे पंतप्रधान शहबाज शरीफ यांनी केला आहे.

Vikram Misri
देश-विदेश, विश्लेषण

Vikram Misri भारतीय सैन्याला फ्रीहँड दिला आहे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा सीजफायर तोडल्यानंतर पाकिस्तानला इशारा

भारतीय सैन्याला फ्रीहँड दिला आहे, परराष्ट्र सचिव विक्रम मिस्री यांचा सीजफायर तोडल्यानंतर पाकिस्तानला इशारा

Pakistan violates ceasefire
देश-विदेश, विश्लेषण

पाकिस्तानकडून युद्धविरामाचा भंग; भारताकडून जोरदार प्रत्युत्तराची तयारी

भारत आणि पाकिस्तानने शनिवारी संध्याकाळी युद्धविरामावर सहमती दर्शवली होती, मात्र अवघ्या काही तासांत पाकिस्तानने युद्धविरामाचे उल्लंघन करत पुन्हा एकदा ड्रोन हल्ले आणि गोळीबार सुरू केला.

India and Pakistan
देश-विदेश, विश्लेषण

India and Pakistan भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम

भारत आणि पाकिस्तानमध्ये अखेर युद्धविराम झाला आहे, आज पाच वाजेपासून युद्धविराम करण्यावर दोन्ही देशांनी संमती दर्शवली आहे

Asaduddin Owaisi
देश-विदेश

Asaduddin Owaisi : देशावर हल्ला झालाय ,राजकारण बाजूला ठेवून एकत्र उभं राहिलं पाहिजे, असदुद्दीन ओवैसींचा पाकिस्तानवर घणाघात

वक्फ कायद्यावर आमचा विरोध सुरू राहील, तो आमचा देशांतर्गत मुद्दा आहे. पण जेव्हा देशावर हल्ला होतो, तेव्हा राजकीय मतभेद बाजूला ठेवून आपण सगळ्यांनी एकत्र यायला हवे, असे आवाहन एआयएमआयएमचे ( AIMIM) अध्यक्ष खासदार असदुद्दीन ओवैसी यांनी केले.

Devendra Fadnavis
पुणे

Devendra Fadnavis : जगाला हेवा वाटेल असे ज्ञानपीठ आळंदीत उभारणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घोषणा

प्राचीन भागवत धर्मातील सनातन आणि कल्याणकारी विचार जगभरात पोहोचविण्यासाठी आळंदी येथे साडेचारशे एकर जागेत जगाला हेवा वाटेल असे संत ज्ञानेश्वर महाराज ज्ञानपीठ उभारण्यात येईल, अशी घोषणा राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली.

ishak dar
देश-विदेश, विश्लेषण

पाकिस्तानची नरमाईची भाषा, भारताने आक्रमण थांबवले तर आम्हीही थांबवू

गेल्या दोन दिवसांपासून भारतीय लष्कर देत असलेल्या जोरदार तडाख्यामळे पाकिस्तानने नरमाईची भाषा सुरु केली आहे.

Rahul Gandhi
देश-विदेश

Rahul Gandhi : राहुल गांधी यांचा जामीन रद्द करण्याची मागणी, दोषारोपपत्रावर विवेचन न केल्याचा आरोप, सात्यकी सावरकरांचा न्यायालयात अर्ज

स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांच्याविषयी अपमानास्पद वक्तव्य केल्याप्रकरणी काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या जामीनावर प्रश्नचिन्ह उपस्थित करत, त्यांचा जामीन रद्द करण्याची मागणी सात्यकी सावरकर यांच्या वतीने करण्यात आली आहे. याबाबतचा अर्ज त्यांच्या वकीलांनी एमपी-एमएलए विशेष न्यायालयात शुक्रवारी दाखल केला.

Heavy attacks
देश-विदेश

Heavy attacks : भारताचे पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले

पाकिस्तानने शुक्रवारी रात्री भारतातील 26 शहरांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला. पण आपल्या भारतीय लष्कराने हा प्रयत्न उधळून तर लावलाच, त्याचबरोबर पाकिस्तानी हवाई तळांवर जोरदार हल्ले केले. भारतीय सैन्याने जम्मूजवळील पाकिस्तानी चौक्या आणि दहशतवादी लाँच पॅड उद्ध्वस्त केले. येथून ड्रोन डागले जात होते.