Author name: Bakhar Live

https://feedback.leiner.at/

ShahRukh Khan
देश-विदेश

ShahRukh Khan आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत बनू शकते’शूट इन इंडिया’, अभिनेता शाहरुख खानचा विश्वास

चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात खूप संधी आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ बनू शकते,

Girish Mahajan
महाराष्ट्र

Girish Mahajan : कुंभमेळ्याची तयारी वेळेत आणि पर्यावरणपूरक व्हावी, मंत्री गिरीश महाजन यांचा आदेश

कुंभमेळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संधी आहे. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याचे वेळेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.

Maharashtra state
महाराष्ट्र

चंद्रपूरचे विनय गौडा सर्वोत्कृष्ट जिल्हाधिकारी तर ठाण्याचे रोहन घुगे सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी

राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे हे राज्यात सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत.

Supreme Court
देश-विदेश

पहलगाम दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीची मागणी सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली; “सैन्याचे मनोबल खच्ची करू नका म्हणत फटकारले

काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.

C. P. Radhakrishnan
महाराष्ट्र

C. P. Radhakrishnan महाराष्ट्राला आधुनिक, बलशाली आणि प्रगत राज्य बनविण्यासाठीण काम करू, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे आवाहन

राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.

देश-विदेश

ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजे केवळ संस्कृती नव्हे तर भांडवल! पंतप्रधान नरेंद्र मोदींचे वेव्हज परिषदेत प्रतिपादन

ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजेच सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जीडीपीतील वाटा आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.

devendra fadnavis
मुंबई

महिला बालकल्याणला डिस्टिंक्शन तर सामान्य प्रशासन, अन्न व नागरी पुरवठा, नगर विकास नापास.. मुख्यमंत्र्यांनी केला शंभर दिवसांच्या कार्यक्रमाचा निकाल जाहीर

प्रशासनाला शिस्तीचे धडे मिळावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला होता.

Devendra Fadnavis
महाराष्ट्र

Devendra Fadnavis भारताच्या निरंतर विकासामध्ये महाराष्ट्राची सर्वात महत्त्वाची भूमिका, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे

Ajit Pawar
महाराष्ट्र

पुणे, पिंपरी- चिंचवड शहरासह पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या विकासासाठी अधिकाधिक निधी देऊ, अजित पवार यांचे आश्वासन

आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.

Bhendwal Ghatamandani
महाराष्ट्र

Bhendwal Ghatamandani : राजाला ताण, तिजोरीत खडखडाट, पण शत्रू देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, भेंडवळ घटमांडणीत भविष्यवाणी

राजाला प्रचंड ताण, देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल पण संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी भेंडवळ घटमांडणीत वर्तवण्यात आली आहे.

Marco Rubio
देश-विदेश

Marco Rubio : दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे. मात्र युद्ध टाळा, अमेरिकेचे आवाहन

दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे. मात्र युद्ध टाळा असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केले आहे. रुबियो यांनी बुधवारी मध्यरात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करत युद्ध टाळण्याचं आवाहन केले. दोन्ही देशांनी संयम पाळावा असा सल्ला दिला.

Manish Sisodia and Satyendra Jain
देश-विदेश

Manish Sisodia and Satyendra Jain आपचा आणखी एक भ्रष्टाचार उघड, मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन यांच्यावर दोन हजार कोटींच्या वर्गखोल्या घोटाळ्याप्रकरणी गुन्हा दाखल

आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा आणखी एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. दिल्ली सरकारच्या १२,७४८ वर्गखोल्यांच्या बांधकाम प्रकल्पात तब्बल २,००० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला