ShahRukh Khan आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत बनू शकते’शूट इन इंडिया’, अभिनेता शाहरुख खानचा विश्वास
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात खूप संधी आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ बनू शकते,
चित्रपटांच्या चित्रिकरणासाठी भारतात खूप संधी आहेत. आंतरराष्ट्रीय चित्रपट निर्मात्यांसाठी भारत ‘शूट इन इंडिया’ बनू शकते,
कुंभमेळा केवळ धार्मिक नव्हे, तर सामाजिक व शाश्वत विकासाच्या दृष्टीने एक ऐतिहासिक संधी आहे. यामुळे नाशिक-त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या आगामी कुंभमेळ्याचे वेळेत आणि पर्यावरणपूरक पद्धतीने आयोजन करण्याचे निर्देश जलसंपदा मंत्री आणि नाशिकचे पालकमंत्री गिरीश महाजन यांनी प्रशासनाला दिले आहेत.
राज्य सरकारच्या १०० दिवसांच्या कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी (सीईओ) रोहन घुगे हे राज्यात सर्वोत्कृष्ट मुख्य कार्यकारी अधिकारी ठरले आहेत.
काश्मीरमधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याप्रकरणी न्यायालयीन चौकशीसाठी करण्यात आलेली याचिका सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी स्पष्ट शब्दांत फेटाळून लावली.
राज्यातील सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमावेशक, प्रगतिशील, पुरोगामी आणि विकसित महाराष्ट्र घडविण्यासाठी शासन कटिबद्ध आहे.
ऑरेंज इकॉनॉमी’ म्हणजेच सर्जनशील अर्थव्यवस्थेचा जीडीपीतील वाटा आगामी काळात मोठ्या प्रमाणात वाढू शकतो.
प्रशासनाला शिस्तीचे धडे मिळावेत यासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी 100 दिवसांसाठी 7 कलमी कृती आराखडा दिला होता.
महाराष्ट्राकडे भारतातील सर्वात पुरोगामी आणि प्रगतिशील राज्य म्हणून पाहिले जाते. छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी दाखविलेल्या मार्गावर चालणारा महाराष्ट्र निरंतर भारताच्या विकासामध्ये सर्वात महत्त्वाची भूमिका पार पाडतो आहे
आगामी पाच वर्षात महाराष्ट्राच्या, वेगवेगळ्या शहरांच्या सर्वांगीण विकासासाठी महाराष्ट्र शासन कटीबद्ध आहे. पुणे शहर, पिंपरी चिंचवड शहर तसेच पुणे महानगर प्रदेश क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी अधिकाधिक निधी दिला जाईल, अशी ग्वाही उपमुख्यमंत्री आणि जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी दिली.
राजाला प्रचंड ताण, देशाच्या तिजोरीत खडखडाट असेल पण संरक्षण व्यवस्था मजबूत राहील. त्यामुळे शत्रू आपल्या देशाचे काही वाकडे करू शकणार नाही, अशी भविष्यवाणी भेंडवळ घटमांडणीत वर्तवण्यात आली आहे.
दहशतवादाविरोधात अमेरिका भारतासोबत आहे. मात्र युद्ध टाळा असे आवाहन अमेरिकेचे परराष्ट्र मंत्री मार्को रुबियो यांनी केले आहे. रुबियो यांनी बुधवारी मध्यरात्री भारताचे परराष्ट्र मंत्री एस जयशंकर आणि पाकिस्तानी पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्याशी फोनवरून चर्चा करत युद्ध टाळण्याचं आवाहन केले. दोन्ही देशांनी संयम पाळावा असा सल्ला दिला.
आम आदमी पक्षाच्या (आप) सरकारचा आणखी एक मोठा भ्रष्टाचार उघडकीस आला आहे. दिल्ली सरकारच्या १२,७४८ वर्गखोल्यांच्या बांधकाम प्रकल्पात तब्बल २,००० कोटी रुपयांचा घोटाळा समोर आला