महिला आरक्षण विधेयकाचा प्रदीर्घ प्रवास; अनेक प्रयत्न, सततचा संघर्ष आणि राजकीय पेच!
महिलांना ३३ टक्के आरक्षण देण्याचा प्रस्ताव असलेले ‘ महिला आरक्षण विधेयक ‘ मागील अनेक वर्षांपासून भारताच्या राजकारणातील एक महत्वाचा विषय राहिला आहे.’ नारी शक्ती वंदन अधिनियम ‘ नामंजूर झाल्यानंतर या विधेयकाचा इतिहास पुन्हा चर्चेत आला आहे.











