सीएसआर निधीच्या उपयोगातून साधणार आदिवासी क्षेत्राचा समतोल विकास; मुख्यमंत्री फडणवीसांचा निर्धार!!
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
आदिवासी समाजाला मुख्य प्रवाहात आणण्यासाठी शासन कसोशीने प्रयत्न करीत आहे. त्याकरिता विविध योजनांची अंमलबजावणी सुरू आहे.
विधानसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या तोंडावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्य सरकारी कर्मचाऱ्यांना मोठी भेट दिली आहे.राज्यातील १७ लाख राज्य सरकारी कर्मचाऱ्याच्या महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ करण्यात आली आहे.
विशेष प्रतिनिधी मुंबई : भाजपाच्या राज्यात शेतकऱ्यांची अवस्था अत्यंत बिकट असून शेतमालाला हमीभाव मिळत नाही. निवडणुकीच्या काळात भाजपा युतीने शेतकऱ्यांचे
राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडण्यापूर्वीपासूनच जयंत पाटील राष्ट्रवादी सोडून भारतीय जनता पक्षात प्रवेश करणार असल्याच्या चर्चा होत आहेत.
राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत बारामती आणि परळीत पशुवैद्यकीय पदवी महाविद्यालयाला मंजुरी देण्यात आली आहे.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका संदर्भातील सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी आता 4 मार्चला होणार आहे. त्यामुळे महापालिका निवडणुका कधी होणार याबाबत त्यावेळीच फैसला होणार आहे.
तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांच्या हत्येनंतर १९८४ मध्ये शीख विरोधी दंगलीतील आरोपी काँग्रेसचे माजी खासदार सज्जन कुमार यांनी दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे.
कोणी किती उड्या मारल्या तरी ठाकरे हे ठाकरे आहेत . दोन भाऊ एकत्र आल्यावर आम्हाला आनंद होतो. ठाकरे ब्रँड सहज कोणाला अमित शाहा सारख्या नेत्याला मिटवता येणार नाही.
महाराष्ट्राच्या वैचारिकतेला लागलेली कीड म्हणजे संजय राऊत आहे, अशी टीका भाजप नेत्या चित्रा वाघ यांनी केली.उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेत दोन मर्सिडीज दिल्या की एक पद मिळत होते असा आरोप विधान परिषदेच्या उपसभापती डॉ . नीलम गोऱ्हे यांनी केला होता. यावरून संजय राऊत यांनी गोऱ्हे यांना निर्लज्ज, विश्वासघातकी बाई असे म्हटले.संजय राऊत यांनी विधानपरिषद उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे यांच्याबद्दल अपमानजनक वक्तव्य केले. यावर आपल्या ‘एक्स’ अकाऊंटवर पोस्ट करत चित्रा वाघ यांनी त्यांना जोरदार प्रत्युत्तर दिले.
बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावातील सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येला दोन महिने उलटून गेले तरी आरोपींना शिक्षा झालेली नाही. फरार आरोपी कृष्णा आंधळेला अटक करण्याची आणि दोषींना कठोर शिक्षा देण्याची मागणी करत ग्रामस्थ आजपासून अन्नत्याग आंदोलन करणार आहेत.
सर्वांनी मिळून नऊ वाजताच्या भोंग्याला सुसंवाद शिकवायला हवा. तर राज्यातील संवादाची परिस्थिती सुधारेल,असा टोला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संजय राऊतांचे नाव न घेता लगावला.
काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी जगदगुरु नरेंद्राचार्य महाराज यांच्याविषयी केलेल्या अपमानास्पद वक्तव्याच्या विरोधात मुंबई उपनगर जिल्ह्याचे सह पालकमंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या उपस्थितीत अनुयायांनी जिल्हाधिकारी कार्यालयात निवेदन सादर करून तक्रार दिली. वडेट्टीवारांनी जाहीर माफी मागण्याची मागणीही अनुयायांकडून करण्यात आली आहे.