Uddhav Thackeray भाजपमध्ये गेल्यावर साखरसम्राटांचे कर्ज माफ, मग शेतकऱ्यांनीही भाजपमध्ये जायचं का? उध्दव ठाकरे यांचा सवाल
शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं.
शेतकऱ्यांच्या रोज आत्महत्या होत आहेत. कर्ज मिळवण्यासाठी शेतकऱ्यांना बैलजोडी, पत्नीचं मंगळसूत्र गहाण ठेवावं लागतं.
पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रारुप प्रभाग रचना जाहीर झाली आहे. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर नागरिकांना महापालिका तसेच राज्य सरकारवर नाराजी व्यक्त करत संताप व्यक्त केला होता.
पुण्यातील कुख्यात गुंड निलेश घायवळ हा कोथरूडमध्ये झालेल्या गोळीबारानंतर परदेशात पळाला. निलेश घायवळ सध्या स्वित्झर्लंडमध्ये असल्याचे सांगितले जात आहे.
अतिवृष्टी बाधित शेतकऱ्यांच्या मदतीसाठी ऊस उत्पादक शेतकऱ्यांकडून प्रति टन पाच रुपये तर मुख्यमंत्री सहायता निधीसाठी प्रतिटन १० रुपये या प्रमाणे १५ प्रतिटन १५ रुपये कपात करण्याच्या राज्य सरकारच्या निर्णयावर शेतकरी नेते माजी खासदार राजू शेट्टी यांनी जाेरदार हल्लाबाेल केला आहे. ऊस उत्पादक शेतकऱ्यांनाही अतिवृष्टीचा फटका बसला आहे, एकरी दहा ते बारा टनाची घट झाली आहे. तरीही हा जिझिया कर कशासाठी? असा सवाल शेट्टी यांनी केला आहे.
हे भिवंडी आहे, इथे मराठीची काय गरज? असा सवाल करत समाजवादी पार्टीचे आमदार अबू आझमी (Abu Azmi) यांनी पुन्हा एकदा गरळ ओकल्याने मराठी-हिंदी वादाला तोंड फुटले आहे.
विधानसभा निवडणुकीच्या काळात माजी गृहमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांनी हल्ला झाल्याची नाैटंकी केली हाेती असा संशाय निर्माण झाला आहे.
मला मंगळसूत्र चोर म्हणतात, तर जयंत पाटील यांनी सांगावे की मी त्यांच्या कितव्या बायकोचे मंगळसूत्र चोरले आहे,” असे वादग्रस्त विधान भारतीय जनता पक्षाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी केला आहे.
आयुष गणेश कोमकर हत्या प्रकरणातील आरोपी सूर्यकांत ऊर्फ बंडू आंदेकर याचे घराचे समोर व आसपास त्याने व त्याचे कुटुंबीय यांनी उभारलेल्या अनधिकृत घरे, पत्रा शेड, शौचालय यावर पुणे महानगरपालिका तसेच पोलिसांकडून बुलडोझर चालवण्यात आला. यावेळी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त होत.
कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडियाचे (CPI) सरचिटणीस डी. राजा यांनी आज खुलेपणाने नक्षलवाद्यांच्या बाजूने उभे राहत मोदी सरकारच्या “नक्षल मुक्त भारत” मोहिमेवर जोरदार हल्ला चढवला.
भारत आणि भूतान यांच्यातील पहिल्याच क्रॉस-बॉर्डर रेल्वे प्रकल्पाला हिरवा कंदील देण्यात आला आहे. केंद्र सरकारने 4,033 कोटी रुपयांच्या या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाची घोषणा केली असून तो “मेक इन इंडिया” उपक्रमाचा भाग आहे. I
देशात सध्या एक जादुगार दिल्लीत बसून जादूचे प्रयोग करत आहे. यामुळे देशातील दोन पिढ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. जनरेशन मिलेनियल्स आणि जेंन झी चे मोठे नुकसान झाले आहे.
विशेष प्रतिनिधी पिंपरी : दुकानाबाहेरील शेड अनाधिकृत असल्याबाबत महापालिकेत तक्रार करणार आहे, असे म्हणून दुकानदाराकडे ५० हजार रुपयाची खंडणी मागितल्या