Mahendra Singh Dhoni : कॅप्टन कुल महेंद्रसिंह धाेनीच्या नावाचा समावेश आयसीसी हॉल ऑफ फेममध्ये
भारतीय संघाचा माज कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा Mahendra Singh Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केल आहे.
भारतीय संघाचा माज कर्णधार महेंद्रसिंह धोनीचा Mahendra Singh Dhoni आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने मोठा सन्मान केल आहे.
कायद्याचे शिक्षण घेणारी विद्यार्थिनी आणि सोशल मीडियावरील इन्फ्लुएंसर शर्मिष्ठा पनोली हिच्या अटकेस कारणीभूत ठरलेल्या वजाहत खानलाच आता कोलकाता पोलिसांनी अटक केली आहे.
Ban on POP Ganesh idols lifted : गणेशोत्सवपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने मोठा निर्णय दिला आहे. प्लास्टर ऑफ पॅरिस गणेश मूर्तींवरील बंदी आता उठवण्यात आली आहे. या निर्णयामुळे मूर्तिकार आणि गणेशोत्सव मंडळांमध्ये समाधानाचं वातावरण निर्माण झालं आहे.
महायुती सरकारमधील शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय राठोड यांनी थेट शब्दांत उपमुख्यमंत्री आणि पक्षाचे सर्वेसर्वा एकनाथ शिंदेंना आव्हान दिलं आहे. “मी कधी नापास होऊ शकत नाही, उलट तुम्हालाच नापास करीन,” असा थेट इशारा त्यांनी दिला.
भारतीय रेल्वेची गौरव यात्रा अंतर्गत आज पासून सुरू होणारा छत्रपती शिवाजी महाराज सर्किट हा प्रवास सर्व प्रवाशांसाठी एक प्रेरणादायी अनुभव असेल असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.
राज्यात शिवसेना ठाकरे गट आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना (मनसे) एकत्र येण्याची चर्चा सुरु आहे. या पार्शवभूमीवर मनसेबाबत थेट उत्तर देणे टाळत महाराष्ट्र आणि मराठी माणसांच्या हिताचे रक्षण करण्यासाठी काम करणाऱ्या कोणत्याही व्यक्तीसोबत आम्ही एकत्र येण्यास तयार आहे
यंदाचे ९९वे अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन हे साताऱ्यात होणार आहे. हा प्रतिष्ठेचा मान महाराष्ट्र साहित्य परिषद, शाहूपुरी शाखा आणि मावळा फाउंडेशन यांना मिळाला आहे.
देशातील भ्रष्टाचार संपवण्यासाठी मोठे मूल्य असलेल्या नोटा बंद व्हायला हव्यात. ५०० रुपयांची नोट बंद करायला पाहिजे, असे मत आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू म्हणाले.
मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेसाठी कोणत्याही विभागाचा निधी वळवलेला नाही, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी अर्थसंकल्पीय नियमांची माहिती देत पत्रकारांशी बोलताना स्पष्ट केले आहे.
Pushpak Express: मध्य रेल्वेमार्गावर सोमवारी सकाळी एक मोठा अपघात झाला. पुष्पक एक्स्प्रेस कसाऱ्याच्या दिशेने जात असताना या गाडीतून 12 प्रवासी रेल्वे ट्रॅकवर पडले. या प्रवाशांना तातडीने रुग्णावाहिका आणून कळव्यातील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मात्र पाच प्रवाशांचा मृत्यू झाला.
भाजपचे विधान परिषदेचे आमदार डॉ. परिणय फुके यांनी काँग्रेसचे आमदार नाना पटोले यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. “महाराष्ट्र विधानसभेसंदर्भात राहुल गांधी यांनी केलेल्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी खुलासा केला आहे. मात्र, महाराष्ट्राचे खरे ‘पप्पू’ हे नाना पटोले आहेत. त्यांनी आरोप-प्रत्यारोप करण्याऐवजी आत्मचिंतन करणे गरजेचे आहे,” अशा उपरोधिक शब्दांत फुके यांनी टोला लगावला.
लोकसभा निवडणुकीच्या वेळी शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्यासाठी युती पणाला लावली होती. अट्टाहासाने सांगलीची जागा लढविली. त्याच चंद्रहार पाटील यांनी ठाकरे यांना जय महाराष्ट्र केला आहे.