P. Chidambaram : आंतरराष्ट्रीय दबावामुळे २६/११ हल्ल्यावर यूपीएची बाेटचेपी भूमिका, पी. चिदंबरम यांनी केला पर्दाफाश
P. Chidambaram पहलगाम हल्ल्यानंतर प्रतिहल्ला करून माेदी सरकारने पाकिस्तानला धडा शिकविला. मात्र, मुंबईत २६ नोव्हेंबर २००८ मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर संपूर्ण देश हादरला असतानाही आंतरराष्ट्रीय दबावामुळे पाकिस्तानला प्रत्युत्तर दिले नाही असा गाैप्यस्फाेट माजी केंद्रीय मंत्री पी. चिदंबरम यांनी केला आहे.











